शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

नव्या रेल्वेमंत्र्यांकडून विदर्भ यात्री संघाला अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:13 IST

नवीन रेल्वेमंत्री प्रवाशांच्या सोयीकडे लक्ष देतील व भारतीय रेल्वेला वेगळी ओळख निर्माण करून देतील, असे यात्री संघाच्या निवेदनात म्हटले ...

नवीन रेल्वेमंत्री प्रवाशांच्या सोयीकडे लक्ष देतील व भारतीय रेल्वेला वेगळी ओळख निर्माण करून देतील, असे यात्री संघाच्या निवेदनात म्हटले आहे.

कोरोनाकाळात रद्द करण्यात आलेल्या प्रवासी गाड्या त्वरित पुन्हा सुरू कराव्यात, अत्यंत लोकप्रिय असलेल्या गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्यात याव्यात, लोकमान्य टिळक टर्मिनस-पुरी एक्स्प्रेस, भुबनेश्वर -एल टी टी एक्स्प्रेस, पुरी -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस या गाड्यांना अकोला रेल्वेस्थानकावर दोन मिनिटांचा थांबा देण्यात यावा, भुवनेश्वर ते मडगाव -वास्को दिगामा, भुवनेश्वर ते जोधपूर मार्गे अकोला नवीन प्रवासी गाड्या सुरू कराव्यात अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. नवीन रेल्वेमंत्री या मागण्या नक्कीच मान्य करतील अशी अपेक्षा संघाचे अध्यक्ष डॉ. रवी के. आलीमचंदानी यांच्यासह अशोक अग्रवाल, दीप मनवानी, विजय खंडेलवाल, डॉ. गद्रे, डॉ. कुलकर्णी , डॉ. दुष्यंत, राजू अकोटकर, मास्टर लवेश यांनी व्यक्त केली आहे.