शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

दहावीच्या विद्यार्थ्यांची कल चाचणी ८ ते २५ फेब्रुवारीदरम्यान

By admin | Updated: February 1, 2016 02:09 IST

व्यवसाय शिक्षण निवडण्यासाठी ठरणार निर्णायक.

प्रवीण खेते/अकोला : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न राज्यातील सर्व माध्यमिक शाळांतील इयत्ता दहावीत शिकणार्‍या विद्यार्थ्यांची कल चाचणी (मानसशास्त्रीय चाचणी) ८ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात येणार आहे. ही परीक्षा इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रांची निवड करण्यासाठी निर्णायक ठरणार आहे. इयत्ता दहावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी असून, येथूनच विद्यार्थी शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रांच्या निवडीला प्रारंभ करतात; परंतु या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने ते चुकीच्या क्षेत्राकडे वळतात. परिणामी विद्यार्थ्यांमध्ये ताण-तणाव, नैराश्याचे प्रमाण वाढीला लागते. या प्रकाराला आळा घालून, इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण किंवा व्यवसायासाठी योग्य क्षेत्राची निवड करण्यास सहाय्य ठरेल, यादृष्टीने कल चाचणी घेण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्या अंतर्गत गत दोन महिन्यांपासून राज्यभरात कल चाचणीची तयारी सुरू असून, ९ ते २३ डिसेंबर २0१५ या कालावधीत राज्यातील प्रत्येक शाळेतील सर्व संगणकांचे ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात आले. जिल्हा स्तरावर जिल्हा समन्वयक व तालुका समन्वयकांची निवड करून एक समिती गठित करण्यात आली आहे. या अंतर्गत राज्यात जिल्हा पातळीवर प्रत्येक मुख्याध्यापकांना तसेच निवडण्यात आलेल्या संगणक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. राज्यात कल चाचणीची तयारी अंतिम टप्प्यात येऊन ठेपली असून, येत्या ८ फेब्रुवारीपासून कल चाचणी घेण्यात येणार आहे. ही कल चाचणी ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून, २५ फेब्रुवारीपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. १५२ प्रश्नांची कल चाचणीविद्यार्थ्यांंचा कल ओळखण्यासाठी घेण्यात येणार्‍या मानसशास्त्रीय चाचणीमध्ये एकूण १५२ प्रश्न राहणार आहेत. चाचणीसाठी विद्यार्थ्यांना ४0 मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे.विद्यार्थ्यांना मिळणार रिपोर्ट कार्डइयत्ता दहावीच्या निकालासोबतच विद्यार्थ्यांना कल चाचणीचे रिपोर्ट कार्ड मिळणार आहे. त्यामुळे पुढील शैक्षणिक किंवा व्यावसायिक क्षेत्राची निवड करताना विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरणार आहे.