शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

प्रत्येक शिवार फुलावे!

By admin | Updated: January 30, 2015 01:34 IST

लोकमत परिचर्चेत तज्ज्ञांचे मत; जलयुक्त शिवार अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप यावे.

अकोला : जलयुक्त शिवार अभियानाला सक्रिय लोकसहभागातून लोकचळवळीचे स्वरूप यावे आणि त्यामधून जिल्ह्यातील प्रत्येकाचे शिवार फुलावे, असा सूर गुरुवारी ह्यलोकमतह्णच्यावतीने आयोजित परिचर्चेत उमटला. राज्यात वारंवार उद्भवणार्‍या टंचाईच्या स्थितीवर मात करण्याकरिता कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी शासनामार्फत राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत्जलसंधारणाच्या विविध उपाययोजनांबाबत ह्यलोकमतह्णच्यावतीने आयोजित परिचर्चेत ह्यकृषिभूषणह्ण शेतकरी दादाराव देशमुख, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या जल व मृद् संधारण विभागाचे प्रमुख डॉ. सुभाष टाले, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय लोळे, तालुका कृषी अधिकारी एम. डी. जंजाळ, जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाचे उपकार्यकारी अभियंता डी. एस. मडावी, तालुका 'आत्मा' समितीचे अध्यक्ष हेमंत देशमुख, पातूर येथील शेतकरी नामदेवराव अढाऊ, कृषी विभागाचे तंत्र अधिकारी एस.एम.देशमुख आदी तज्ज्ञांनी विचार मांडले. जलयुक्त शिवार अभियानाद्वारे पावसाचे पाणी अडविणे आणि जिरविण्यासाठी उपाययोजनांना प्राधान्य दिले पाहिजे. त्यासाठी जलसाक्षरतेची व लोकसहभागाची आवश्यकता आहे. त्याद्वारे जलयुक्त शिवार अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप यावे, असा सूर यावेळी उमटला.