शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

प्रत्येक शिवार फुलावे!

By admin | Updated: January 30, 2015 01:34 IST

लोकमत परिचर्चेत तज्ज्ञांचे मत; जलयुक्त शिवार अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप यावे.

अकोला : जलयुक्त शिवार अभियानाला सक्रिय लोकसहभागातून लोकचळवळीचे स्वरूप यावे आणि त्यामधून जिल्ह्यातील प्रत्येकाचे शिवार फुलावे, असा सूर गुरुवारी ह्यलोकमतह्णच्यावतीने आयोजित परिचर्चेत उमटला. राज्यात वारंवार उद्भवणार्‍या टंचाईच्या स्थितीवर मात करण्याकरिता कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी शासनामार्फत राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत्जलसंधारणाच्या विविध उपाययोजनांबाबत ह्यलोकमतह्णच्यावतीने आयोजित परिचर्चेत ह्यकृषिभूषणह्ण शेतकरी दादाराव देशमुख, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या जल व मृद् संधारण विभागाचे प्रमुख डॉ. सुभाष टाले, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय लोळे, तालुका कृषी अधिकारी एम. डी. जंजाळ, जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाचे उपकार्यकारी अभियंता डी. एस. मडावी, तालुका 'आत्मा' समितीचे अध्यक्ष हेमंत देशमुख, पातूर येथील शेतकरी नामदेवराव अढाऊ, कृषी विभागाचे तंत्र अधिकारी एस.एम.देशमुख आदी तज्ज्ञांनी विचार मांडले. जलयुक्त शिवार अभियानाद्वारे पावसाचे पाणी अडविणे आणि जिरविण्यासाठी उपाययोजनांना प्राधान्य दिले पाहिजे. त्यासाठी जलसाक्षरतेची व लोकसहभागाची आवश्यकता आहे. त्याद्वारे जलयुक्त शिवार अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप यावे, असा सूर यावेळी उमटला.