शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

उद्यमशील ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक - गौर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:17 IST

केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे अकोला कृषी विद्यापीठाला मंजूर सेंटर ऑफ एक्सलन्सच्या प्रभावी उपयोगीतेसंदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे आढावा बैठक पार पडली. ...

केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे अकोला कृषी विद्यापीठाला मंजूर सेंटर ऑफ एक्सलन्सच्या प्रभावी उपयोगीतेसंदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे आढावा बैठक पार पडली. प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. ग्रामीण भागाचे सक्षमीकरणासाठी नाविन्यपूर्ण प्रयोग करणारे शेतकरी, तंत्रज्ञानात पारंगत विद्यापीठे तथा इतर सहकार्यासाठी राज्य सरकारे आणि केंद्र सरकार यांच्यातील समन्वय अधिक दृढ होणे काळाची गरज असल्याचे मत सुद्धा गौर यांनी व्यक्त केले. तर विद्यापीठाद्वारे कृषी आणि तत्सम क्षेत्रात नाविन्यपूर्ण संशोधनाच्या विविधांगी उपक्रमांतर्गत अनेक उपक्रम सुरू आहे. ग्रामीण भागातील युवा संशोधक उद्योजकांना याचा फायदा होत असून या माहिती तंत्रज्ञान केंद्राचे माध्यमातून एकात्मिक प्रयत्न मोट बांधत केंद्राची फलश्रुती दृष्टीपथात आणू असा आत्मविश्वास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केला.

या सभेसाठी सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी ऑफ इंडियाचे महानिदेशक संजय कुमार गुप्ता, माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे विशेष कार्य अधिकारी अमित गोळे, आयो केअर पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र, अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनचे उमेश मालू, सुबोध गर्ग यांचेसह विद्यापीठाचे अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुधीर वडतकर, प्रकल्प प्रमुख डॉ.सुचिता गुप्ता, प्रा. नितीन गुप्ता, डॉ. मृदुलता देशमुख, कृषी विज्ञान केंद्र अकोलाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. उमेश ठाकरे विशेषत्वाने उपस्थित होते.