शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

सफाई कर्मचार्‍यांची हकालपट्टी

By admin | Updated: July 6, 2014 00:44 IST

रमजान महिन्यात साफसफाईअभावी प्रभागात घाण व कचर्‍याचे ढीग असल्याच्या मुद्यावरून संतप्त नागरिकांनी सफाई कर्मचार्‍यांची हकालपट्टी केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी बैदपुरा परिसरात घडला.

अकोला : ऐन रमजान महिन्यात साफसफाईअभावी प्रभागात घाण व कचर्‍याचे ढीग असल्याच्या मुद्यावरून संतप्त नागरिकांनी सफाई कर्मचार्‍यांची हकालपट्टी केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी बैदपुरा परिसरात घडला. यामुळे सफाई कर्मचार्‍यांनी मनपात धाव घेत, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांना अवगत केले.मागील अनेक वर्षांंपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसणार्‍या सफाई कर्मचार्‍यांसह स्वच्छता निरीक्षकांची आयुक्तांनी प्रभागांतर्गत अदलाबदल केल्यामुळे अनेकांना पोटदुखी झाली आहे. मनपाच्या आस्थापनेवर ७४८ सफाई कर्मचारी तर पडीत वार्डाची कामे खासगी सफाई कर्मचार्‍यांकडून होत असताना शहरात ठिकठिकाणी घाण, कचर्‍याचे ढीग आहेत. अनेक नगरसेवक मर्जीतल्या सफाई कर्मचार्‍यांकडून घरची कामे करवून घेत असल्याने हा बदलीचा प्रयोग अनेकांच्या पचनी पडत नसल्याची स्थिती आहे. यामुळे प्रशासनाला ऐनकेन प्रकारे जेरीस आणण्याचा उद्योग काही सफाई कर्मचार्‍यांनी सुरू केला आहे. प्रशासनाने नियुक्ती आदेश दिल्यावरदेखील कर्मचारी कामावर हजर न राहत नसल्याची परिस्थिती आहे. अनेकांनी आजारी रजा घेत सुटीवर जाणे पसंत केले. यामुळे ऐन रमजान महिन्यात मुस्लीमबहुल वस्त्यांमध्ये घाणीचे व कचर्‍याचे ढीग साचले आहेत. परिणामी प्रभाग क्र.१५ अंतर्गत येणार्‍या बैदपुरा परिसरातील संतप्त नागरिकांनी शनिवारी सकाळी सफाई कर्मचार्‍यांची हकालपट्टी केली.