शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

सुधारित तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व्यावसायिक शेतीसाठी फायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:22 IST

कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयाच्यावतीने यंदाच्या खरीप हंगामाच्या अनुषंगाने बार्शीटाकळी तालुक्यातील तिवसा येथे आयोजित शेतकरी बांधवांशी संवाद तथा ...

कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयाच्यावतीने यंदाच्या खरीप हंगामाच्या अनुषंगाने बार्शीटाकळी तालुक्यातील तिवसा येथे आयोजित शेतकरी बांधवांशी संवाद तथा प्रक्षेत्र भेट कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. शेतकरी उत्पादक कंपनीसह विविध विभागांद्वारे बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण भागात उद्योगाची स्थापना करीत शाश्वत ग्रामोद्धार साधावा, असे आवाहन विद्यापीठाचे संचालक संशोधन तथा विस्तार शिक्षण डॉ. विलास खर्चे यांनी मार्गदर्शनप्रसंगी केले. ग्रामपंचायत तिवसाच्या आवारात झालेल्या या शेतकरी संवाद कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार शिक्षण संचालनालयाचे विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. विनोद खडसे यांनी केले, तर गावकऱ्यांच्यावतीने सुरेश लुले यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मंचावर सरपंच ग्रामपंचायत, तिवसा, गजानन लुले पाटील, जिल्हा परिषद सदस्य गणेश झळके, पानी फाऊंडेशनच्या विद्या आकोडे यांच्यासह मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रमोद वाकळे यांची उपस्थिती होती. प्रा. संजीवकुमार सलामे यांनी सूत्रसंचालन केले. विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी विस्‍तार शिक्षण संचालनालयाच्या डॉ. विनोद खडसे, प्रा. सलामे, डॉ. सुहास मोरे, डॉ. नागनाथ जंगवाड यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.