शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

दुष्काळदाह: दूषित पाणी पिल्यामुळे १७ शेळय़ांचा मृत्यू

By admin | Updated: May 3, 2016 02:16 IST

अकोला जिल्ह्यातील साखरविरा येथील घटना.

सायखेड (जि. अकोला): दुष्काळाची दाहता दिवसेंदिवस तीव्र होत असून, डबक्यातील दूषित पाणी िपल्यामुळे १७ बकर्‍यांचा मृत्यू झाल्याची घटना १ मे रोजी घडली. आठ बकर्‍यांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मनुष्याला पिण्याच्या पाणीसाठी पायपीट करावी लागत आहे. जनावरांच्या पाण्याचा आणि चार्‍याचा प्रश्न तर गंभीर झाला आहे. त्या किंमतीत विकत आहेत. जलस्त्रोत आटल्याने जनावरांची पाण्यासाठी प्रचंड भटकंती होत आहे. बकर्‍या मृत पावल्याच्या घटनेची माहिती मिळताच पशुचिकित्सक डॉ. चेके व त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व गंभीर बकर्‍यांवर उपचार केले. २ मे रोजी शवविच्छेदन डॉ. एम.एल. साठे यांनी केले. पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. पशुपालकांचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. याची नुकसानभरपाई मिळण्यासाठी तहसीलदार यांना माहिती देण्यात आली आहे.