शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

शासनाचा शेतकर्‍यांवर भरवसा नाही का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 20:24 IST

प्रारंभीपासूनच कुठल्या ना कुठल्या कारणावरून रखडलेली  शासकीय तूर खरेदी पुन्हा पंचनाम्यासाठी रखडली असून, शे तकर्‍यांच्या घरी तूर आहे का, हे खात्री करूनच खरेदी होणार  असल्याने ‘सोनू तुझा माया..’ या गाण्याच्या कडव्यावर  सरकारचा शेतकर्‍यांवर भरवसा नाही का? असा प्रश्न उपस्थित  होत आहे.

ठळक मुद्देशेतकर्‍यांच्या घरी जाऊन होत आहेत पंचनामेशासकीय तूर खरेदी पुन्हा पंचनाम्यासाठी रखडली  शेतकर्‍यांच्या घरी तूर आहे का, हे खात्री करूनच खरेदी होणार 

 

चंद्रशेखर ठाकरे * पिंजर  प्रारंभीपासूनच कुठल्या ना कुठल्या कारणावरून रखडलेली  शासकीय तूर खरेदी पुन्हा पंचनाम्यासाठी रखडली असून, शे तकर्‍यांच्या घरी तूर आहे का, हे खात्री करूनच खरेदी होणार  असल्याने ‘सोनू तुझा माया..’ या गाण्याच्या कडव्यावर  सरकारचा शेतकर्‍यांवर भरवसा नाही का? असा प्रश्न उपस्थित  होत आहे.प्रारंभीपासूनच तूर खरेदीमध्ये व्यापार्‍यांचेच ‘चांगभले’  झाल्याची सर्वत्र चर्चा असून, अनेक ठिकाणी तूर खरेदीत  मोठय़ा प्रमाणात घोटाळे झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे  ‘ब्रेक’नंतर आता पुन्हा सुरू केलेल्या तूर खरेदीत पारदर्शकता  आणण्याचे शासनाकडून निर्देश असल्याचे प्रशासन सांगत  असून, त्या धर्तीवर कृ षी विभाग, महसूल विभागासह अनेकांवर  शेतकर्‍यांच्या घरी जाऊन तुरीचा पंचनामा करण्याचे निर्देश  जिल्हाधिकार्‍यांनी दिल्याची माहिती आहे.२४ जुलै रोजी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी कृ षी  विभागाला पंचनामे करायचे पत्र दिले. त्यानुसार बाश्रीटाकळी कृ  षी विभागाच्या कृ षी सहायकांनी पंचनामे सुरू केले असून,  यामुळे शेतकर्‍यांच्या विश्‍वासार्हतेवर सरकार प्रश्नचिन्ह निर्माण  करीत असल्याच्या भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.  दुसरीकडे साध्याभोळय़ा शेतकर्‍यांचा फायदा घेत ‘टोकन’  मिळविणार्‍या व्यापार्‍यांची मात्र झोप उडाल्याचे चित्र सर्वत्र  दिसून येत आहे. दरम्यान, बाश्रीटाकळी तूर खरेदी केंद्रावर ७  फेब्रुवारी २0१७ पासून तर ७ जून २0१७ पर्यंत सुमारे ६४ हजार  ६१६ क्विंटल खरेदी झाली असून, ४३ हजार ९२0 क्विंटल खरेदी  बाकी असल्याचे समजते. त्यामध्ये २६ जूनपासून २ जुलैपर्यंत ३  हजार २१५ क्विंटलची खरेदी केली आहे.

*जिल्हाधिकारी कार्यालयाकडून २५ जून रोजी मिळालेल्या  यादीनुसार कृ षी सहायक तुरीचे पंचनामे करीत असून, आतापर्यं त २६ शेतकर्‍यांच्या घरी जाऊन पंचनामे केले. पुन्हा सुमारे ७00  शेतकर्‍यांची यादी आम्हास प्राप्त झाली आहे. तेसुद्धा त्वरित  पंचनामे करून अहवाल सादर करू.- सुरेश अवनाते,तालुका कृ षी अधिकारी, बाश्रीटाकळी.