शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

शालेय पोषण आहार योजनेसाठी सातशे कोटी रूपयांचा निधी वितरीत

By admin | Updated: August 26, 2015 01:04 IST

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून मंजुरी.

कारंजा (वाशिम): राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या शालेय पोषय आहार योजनेकरीता यंदाच्या सत्रासाठी शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाकडून ६९६ कोटी ३५ लाख ९२ निधी वितरीत करण्यास शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने २४ ऑगस्ट रोजी मान्यता दिली. समाजातील सर्वच बालकांना सकस आहार मिळावा, तसेच कुपोषण दूर होऊन ग्रामीण भागातील मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये, त्यांच्या शालेय उपस्थितीत वाढ होऊन कुपोषणमुक्ती करण्याच्या उद्देशाने शासनाच्यावतीने शालेय पोषण आहार योजना सुरू करण्यात आली. या योजनेत आवश्यक बदल करून आहारात विविधता, नाविन्यता आणण्यासाठी व समाजाचा सहभाग वाढविण्याच्या हेतूने विशेष दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळांमध्ये स्नेहभोजन उपक्रम राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार राज्यभरातील शाळांमध्ये यंदाच्या शालेय पोषण आहारासाठी केंद्र व राज्य शासनाचा हिस्सा मिळून एकूण ६९६ कोटी ३५ लाख ९२ हजार रूपयांचा निधी वितरीत करण्यास शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने मान्यता दिली आहे. हा निर्णय वित्त विभागाच्या १७ एप्रिल २0१५ च्या परिपत्रकास अनुसरुन घेण्यात आला आहे.