शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

गरिबांसाठी ५२ हजार क्विंटल धान्याची उचल सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 12:10 IST

Ration grain Akola ५२ हजार ३०९ क्विंटल धान्याची उचल जिल्हा पुरवठा विभागाने सुरू केली आहे.

ठळक मुद्देप्रधानमंत्री गरीब कल्याण योजना२० ऑक्टोबरपासून मोफत वितरण

अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री कल्याण योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील गरीब शिधापित्रकाधारक लाभार्थींना ऑक्टोबर महिन्यातील मोफत धान्य वाटप करण्यासाठी ५२ हजार ३०९ क्विंटल धान्याची उचल जिल्हा पुरवठा विभागाने सुरू केली आहे.

कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थींना प्रतिमहा प्रत्येक लाभार्थीस ३ किलो तांदूळ व २ किलो गहू मोफत वितरित करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या अन्न नागरी व पुरवठा विभागामार्फत १० जुलै रोजी घेण्यात आला आहे. त्यानुसार दरमहा प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारक लाभार्थींना मोफत धान्य वितरित करण्यात येत आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारक गरीब लाभार्थींना ऑक्टोबर महिन्यातील मोफत धान्य वाटप करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत २१ हजार ४५८ क्विंटल गहू आणि ३० हजार ८५१ क्विंटल तांदूळ अशी एकूण ५२ हजार ३०९ क्विंटल धान्याची उचल सुरू केली आहे. जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामांमध्ये धान्याची उचल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येत्या २० ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील रास्तभाव दुकानांमधून शिधापित्रकाधारक लाभार्थींना मोफत धान्याचे वितरण सुरू करण्यात येणार आहे.

 

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारक लाभार्थींना ऑक्टोबर महिन्यातील मोफत धान्याचे वाटप करण्यासाठी ३० हजार ८५१ क्विंटल तांदूळ व २१ हजार ४५८ क्विंटल गहू इत्यादी धान्याची उचल सुरू करण्यात आली आहे.

- बी.यू. काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना