शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

सरदार सरोवरातील विस्थापित आदिवासी बांधव झाले सहभागी, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अकोला जिल्ह्यातील वाडेगावात दाखल

By आशीष गावंडे | Updated: November 17, 2022 10:53 IST

नंदुरबार जिल्ह्यात सरदार सरोवर प्रकल्पातील विस्थापित शेतकरी बांधव व  आदिवासींना अद्यापही त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळाला नाही.

अकोला नंदुरबार जिल्ह्यात सरदार सरोवर प्रकल्पातील विस्थापित शेतकरी बांधव व  आदिवासींना अद्यापही त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळाला नाही. त्या अनुषंगाने सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या नेतृत्वात नंदुरबार येथील शेतकऱ्यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये पातूर तालुक्यातून सहभाग घेतला. यावेळी नंदुरबार येथील आदिवासी बांधव तसेच शेतकऱ्यांनी ढोल ताशांच्या गजरात पदयात्रा सुरू केली.  पदयात्रेमध्ये विस्थापित झालेले सर्व शेतकरी बांधव तसेच अनुरुजी वसावे, पुण्या बसावे, प्रमुख प्रतिनिधी म्हणून नुरजी वसावे, हिरालाल पावरा, नाच्या पावरा, नाक्या पावरा यांच्यासह असंख्य  प्रकल्पग्रस्त यात्रेमध्ये सहभागी झाले आहेत.