शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

जात पडताळणी समित्या बरखास्त करा! -  आमदार रणधीर सावरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 13:55 IST

अकोला: विद्यार्थी व नागरिकांसाठी त्रासदायक व डोकेदुखी ठरत असल्याने, राज्यातील जात पडताळणी समित्या बरखास्त करण्यात याव्या, अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांच्याकडे शनिवारी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: विद्यार्थी व नागरिकांसाठी त्रासदायक व डोकेदुखी ठरत असल्याने, राज्यातील जात पडताळणी समित्या बरखास्त करण्यात याव्या, अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांच्याकडे शनिवारी केली.राज्यातील मागासवर्गीयांना न्याय देण्यासाठी जात पडताळणी समित्या गठित करण्यात आल्या होत्या; परंतु या समित्या विद्यार्थ्यांसाठी न्याय मिळण्याऐवजी त्रासदायक व डोकेदुखी ठरत आहे. तसेच नागरिकांना आर्थिक भुर्दंड व मनस्तापाचा सामना करावा लागत आहे.देशातील इतर राज्यात जात पडताळणी समित्या अस्तित्वात नसताना राज्यातही या समित्या नसाव्या, अशी मागणी आ. सावरकर यांनी केली आहे. गेल्या पाच वर्षात विद्यार्थी व मागासवर्गीयांना न्याय देण्यासाठी आपण अनेकदा जात पडताळणी कार्यालय गाठले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला; परंतु जात पडताळणी कार्यालयाच्या कामकाजामध्ये सुधारणा होत नाही.कार्यालयात कायमस्वरूपी कर्मचारी, अधिकारी व समिती अध्यक्ष नसणे अशी अनेक कारणे सांगून नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार अकोला जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र असल्याचे चित्र असून, नागरिकांना न्याय मिळण्याऐवजी त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे जात पडताळणीची कामे पूर्वीप्रमाणे महसूल विभागांतर्गत उपविभागीय अधिकाऱ्यांकडे (महसूल) सोपविण्यात यावी, अशी मागणीही आ. रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री व सामाजिक न्याय मंत्र्यांकडे केली आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाRandhir Savarkarरणधीर सावरकर