शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

पास्टुल गावात बिबट्याची दहशत

By admin | Updated: June 6, 2017 20:05 IST

बिबट्याच्या भीतीने करावे लागते जागरण

लोकमत न्यूज नेटवर्ककोठारी : पातूर तालुक्यातील पास्टुल या गावामध्ये बिबट्याची फार मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली असून, गावासह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.२८ मे रोजी पास्टुलमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात दोन गुरे ठार झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. त्या दिवसापासून प्रत्येक रात्री बिबट्या गावालगत येऊन हैदोस घालत आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले. नदीकाठच्या लोकांना रात्रीत जागरण करण्याची वेळ आली असून, भीतीपोटी ते झोपसुद्धा नाहीत. एखाद्या दिवशी माणसावर हल्ला करून त्यात माणसाचा जीवसुद्धा जाऊ शकतो, असे ग्रामस्थांनी सांगितले. वन विभागाला याबाबत वेळोवेळी माहिती दिली असून, वन विभाग याबाबत ठोस उपाययोजना करीत नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. पास्टुल ग्रामस्थांना विनंती आहे, की पहाटे ४ ते ७ च्या व रात्री ८ ते ११ च्या दरम्यान एकट्याने बाहेर पडू नये, तसेच बिबट्या दिसल्यास त्याला इजा करण्याचा किंवा डिवचण्याचा प्रयत्न करू नये.- एस. व्ही. देवरे, वन परिक्षेत्र अधिकारी, पातूर.बिबट्या रोज रात्री हैदोस घालत असून, एखादेवेळी माणसावर हल्ला करू शकतो. वन विभागाने याबाबत ठोस उपाय करावे.- भानुदास घुगे, सरपंच, पास्टुल.