शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

शेतक-यांच्या प्रश्नांवर चळवळ उभारण्याचा निर्धार

By admin | Updated: November 30, 2014 00:49 IST

अकोला येथे ‘शेतकरी जागर मंच’ची स्थापना

अकोला: दुष्काळी परिस्थितीच्या पृष्ठभूमीवर शनिवारी अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे पार पडलेल्या जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या बैठकीत ह्यशेतकरी जागर मंचह्णची स्थापना करण्यात आली. शेतकर्‍यांच्या विविध समस्या आणि प्रश्न सोडविण्यासाठी जिल्ह्यात चळवळ उभारण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांच्या विविध समस्यांच्या निवारणाच्या विषयावर जिल्ह्यातील शेतकर्‍यांची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत दुष्काळी परिस्थिती, शेतकर्‍यांच्या समस्या आणि प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. तसेच शेतकर्‍यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी ह्यशेतकरी जागर मंचह्णची स्थापना करण्यात आली. दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्ह्यात चळवळ उभारण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. या बैठकीला मनोज तायडे, जगदीश मुरुमकार, प्रशांत गावंडे, कृष्णराव देशमुख, शिवाजीराव म्हैसने, सतीश देशमुख व इतर शेतकरी उपस्थित होते.