शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांच्या प्रश्नांवर चळवळ उभारण्याचा निर्धार

By admin | Updated: November 30, 2014 00:49 IST

अकोला येथे ‘शेतकरी जागर मंच’ची स्थापना

अकोला: दुष्काळी परिस्थितीच्या पृष्ठभूमीवर शनिवारी अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे पार पडलेल्या जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या बैठकीत ह्यशेतकरी जागर मंचह्णची स्थापना करण्यात आली. शेतकर्‍यांच्या विविध समस्या आणि प्रश्न सोडविण्यासाठी जिल्ह्यात चळवळ उभारण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांच्या विविध समस्यांच्या निवारणाच्या विषयावर जिल्ह्यातील शेतकर्‍यांची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत दुष्काळी परिस्थिती, शेतकर्‍यांच्या समस्या आणि प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. तसेच शेतकर्‍यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी ह्यशेतकरी जागर मंचह्णची स्थापना करण्यात आली. दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्ह्यात चळवळ उभारण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. या बैठकीला मनोज तायडे, जगदीश मुरुमकार, प्रशांत गावंडे, कृष्णराव देशमुख, शिवाजीराव म्हैसने, सतीश देशमुख व इतर शेतकरी उपस्थित होते.