शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक खतांचे वाढलेले भाव कमी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:19 IST

गेल्या वर्षभरात खरीप व रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. दुष्काळ परिस्थिती त्यात कोविड संक्रमण, याचे ...

गेल्या वर्षभरात खरीप व रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. दुष्काळ परिस्थिती त्यात कोविड संक्रमण, याचे बाजार पेठेवर झालेले परिणाम, त्यात शेतमालाचे बाजारात पडलेले भाव या सर्व परिस्थितीचा विचार न करता केंद्र सरकारने रासायनिक खतांचे भाव वाढविले आहेत. त्याचा उत्पादन खर्च वाढवून शेतमालाच्या किमती कमी करून उत्पन्न दुप्पट करण्याऐवजी घटविले आहे.

अशा या परिस्थितीचा सामना करीत असतांना शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेला आहे, त्यात कोविड संक्रमणाच्या काळात कृषी उत्पन्न बाजार समित्याही वेळेनुसार उघड्या नसल्याने शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल बाहेर बेभाव परिस्थिती नुसार विकावा लागल्याचे निवेदनात म्हटले. रासायनिक खतांची केलेली भाववाढ ही शेतकऱ्यांसाठी जीवघेणी असून, ती त्वरित कमी करण्यात यावी अन्यथा, शेतकरी जागर मंचच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर कृष्णा अंधारे, जगदीश मुरुमकार, मनोज तायडे, ज्ञानेश्वर गावंडे, दीपक गावंडे, ज्ञानेश्वर माळी यांच्या स्वाक्षर्‍या आहे.