शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

रासायनिक खतांचे वाढलेले भाव कमी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:19 IST

गेल्या वर्षभरात खरीप व रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. दुष्काळ परिस्थिती त्यात कोविड संक्रमण, याचे ...

गेल्या वर्षभरात खरीप व रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. दुष्काळ परिस्थिती त्यात कोविड संक्रमण, याचे बाजार पेठेवर झालेले परिणाम, त्यात शेतमालाचे बाजारात पडलेले भाव या सर्व परिस्थितीचा विचार न करता केंद्र सरकारने रासायनिक खतांचे भाव वाढविले आहेत. त्याचा उत्पादन खर्च वाढवून शेतमालाच्या किमती कमी करून उत्पन्न दुप्पट करण्याऐवजी घटविले आहे.

अशा या परिस्थितीचा सामना करीत असतांना शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेला आहे, त्यात कोविड संक्रमणाच्या काळात कृषी उत्पन्न बाजार समित्याही वेळेनुसार उघड्या नसल्याने शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल बाहेर बेभाव परिस्थिती नुसार विकावा लागल्याचे निवेदनात म्हटले. रासायनिक खतांची केलेली भाववाढ ही शेतकऱ्यांसाठी जीवघेणी असून, ती त्वरित कमी करण्यात यावी अन्यथा, शेतकरी जागर मंचच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर कृष्णा अंधारे, जगदीश मुरुमकार, मनोज तायडे, ज्ञानेश्वर गावंडे, दीपक गावंडे, ज्ञानेश्वर माळी यांच्या स्वाक्षर्‍या आहे.