शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

खतांच्या किमती कमी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:18 IST

अकोट : केंद्र सरकारने ऐन खरिपाच्या तोंडावर खतांच्या किमती वाढविल्याने शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. त्यामुळे ...

अकोट : केंद्र सरकारने ऐन खरिपाच्या तोंडावर खतांच्या किमती वाढविल्याने शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. त्यामुळे त्वरित खतांची दरवाढ मागे घेण्याची मागणी करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात धडक देत १७ मे रोजी तहसीलदारांना निवेदन दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनानुसार, कोरोनाच्या संकटकाळात शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची आहे. महागाई वाढल्याने सर्वसामान्यांसह शेतकरी त्रस्त झाले आहेत. असे असताना आता केंद्र सरकारने खतांची दरवाढ केली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या निषेधार्थ निवेदन देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार व जिल्हाध्यक्ष संग्राम गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास गोंडचर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. या वेळी नानासाहेब हिंगणकर, नवनीत लखोटिया, शंकरराव चौधरी, राजीव बोचे, मतीन अहेमद, शारदा थोटे, प्रमोद लहाने, राम म्हैसने, अजमत खाॅ, नंदकिशोर भांबुरकर, कैलास थोटे, नागेश आग्रे, गोपाल पागृत, ऐजाज अहमद, उल्हास कुलट, इरफान पठाण, बंटी गावडे, ॲड. फैजान मिर्झा, बंडू कुलट, प्रदीप पायघन, अक्रम इनामदार, सौरभ मुरकुटे, यश कांबे, किशोर लोखंडे, श्रीकांत साबळे, राहुल हिंगणकर, संजय राऊत, रवींद्र मेतकर, अक्षय रावणकर, शुभम देशमुख, जयदीप चराटे आदी उपस्थित होते. (फोटो)