शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

घरगुती व कृषी वीज जोडणी खंडित न करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:14 IST

नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे! मूर्तिजापूर : मूर्तिजापूर नगर परिषद क्षेत्रातील ६० वर्षे वयावरील सर्व नागरिक व ४५ वय वर्षांवरील ...

नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे!

मूर्तिजापूर : मूर्तिजापूर नगर परिषद क्षेत्रातील ६० वर्षे वयावरील सर्व नागरिक व ४५ वय वर्षांवरील दुर्धर आजार असलेल्या नागरिकांनी लसीकरण करून घेण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश असून, नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते व मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी केले .

दाेनवाडा येथे काेराेना तपासणी माेहीम

म्हाताेडी : येथून जवळच असलेल्या दाेनवाडा येथे २ जून राेजी काेराेना आरटीपीसीआर तपासणी माेहीम राबविण्यात आली. या माेहिमेत दाेन महिला, २० पुरुषांची तपासणी करण्यात आली. यावेळी सरपंच ज्याेती झटाले व श्रीकृष्ण झटाले, म्हाताेडी उपकेंद्राचे सीएचओ डाॅ.काळे, सुपरवायझर हिवराळे, कर्मचारी श्रीमती बाेरघरे, निनाेरे, श्रीमती शेवणे, तलाठी हिवरखेडे, ग्रामसेवक इंगाेले उपस्थित होते.

पातूर तालुक्यातील नागरिकांना रेशनची प्रतीक्षा

पातूर : तालुक्यातील गोरगरीब जनतेला रेशनचे धान्य मिळण्यासाठी पुरवठा विभागाने ऑनलाईनची नवीन पद्धत सुरु केली असून ऑनलाईन करण्यास विलंब होत आहे. कार्डधारकांना रेशनचे धान्य मिळाले नाही.

पशु-पक्ष्यांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था

वणी रंभापूर : सद्यस्थितीत उन्हाळ्याची चाहूल लागली आहे, दरम्यान, जंगलातील पाणवठे आटले आहेत. शिवाय उलंगवाडी झाल्याने पशू, पक्ष्यांना चारा, पाणी नसल्याने भटकंती होत आहे. पशू व पक्ष्यांची तहान, भूक भागविण्यासाठी पर्यावरण संवर्धन बहुउद्देशीय संस्थेतर्फे उपक्रम राबविला जात आहे.

मूर्तिजापूर-खेर्डा रस्त्याची दयनीय अवस्था!

मूर्तिजापूर : कारंजा लाड या मार्गाला जोडणाऱ्या मूर्तिजापूर-खेर्डा रस्त्याची दुरवस्था झाली असून, या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे या मार्गाची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी भाजपने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

चारमोळी येथील तलाव करण्याची मागणी

पांढुर्णा: पातूर तालुक्यातील चारमोळी येथे तलाव करण्याची मागणी ग्रामस्थांनी पालकमंत्री यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. चारमोळी येथील ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार, पातूर तालुक्यातील चारमोळी हे गाव जिल्ह्याच्या सीमेवर असून, निसर्गाच्या सान्निध्यात आहे. येथील ग्रामस्थांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे.