शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

स्टेशन विभागात नवीन जलवाहिनी टाकण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:14 IST

युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नितीन गायकवाड यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मूर्तिजापूर शहरात अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या कायम ...

युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नितीन गायकवाड यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मूर्तिजापूर शहरात अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या कायम आहे. स्टेशन विभागातील अनेक घरात पाणी येत नसल्याने येथील नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील मुस्लीम कब्रस्तान जवळील असलेल्या पाण्याच्या टाकीपासून पीव्हीसी पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मागील अनेक वर्षांपासून पीव्हीसी पाइपलाइनची समस्या वाढतच आहे. या पाइपलाइनद्वारे पाणी सोडल्यावर पाइपलाइन सातत्याने फुटते. त्यामुळे नेहमीच दुरुस्ती करावी लागते. त्यामुळे नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. पीव्हीसी पाइपलाइन काढून नवीन मोठी लोखंडी जलवाहिनी टाकून या भागातील नागरिकांची तहान भागवावी. युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नितीन गायकवाड, काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष रोहित सोळंके, अभिजित अव्वलवार, दीपक खंडारे, सोहेल शेख, साजिद खान, मोहम्मद इरफान, शेख तोफिक मोहिन अली आदींनी केली आहे.

पीव्हीसी पाइपलाइनद्वारे या भागात होतो पाणीपुरवठा

वाल्मीकीनगर, मुबारकपूर, वडारपुरा या परिसरात पाणीपुरवठा केला जातो. या भागातील लोकसंख्या वाढत आहे. याच पाइपलाइनवर अनेक नळाचे कनेक्शन जोडले आहेत. शासनाची व जनतेची दिशाभूल करून नगरपरिषद उच्चभ्रू वस्त्यांमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून देत आहे. मात्र गोरगरिबांच्या प्रभागाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.