शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

सोयाबीन, केळी पिकाला विमा देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:17 IST

तेल्हारा: अकोट उपविभागातील तेल्हारा व अकोट तालुक्यात गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीन व केळी पीक शेतकऱ्यांच्या हातून गेल्याने शेतकरी ...

तेल्हारा: अकोट उपविभागातील तेल्हारा व अकोट तालुक्यात गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीन व केळी पीक शेतकऱ्यांच्या हातून गेल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यामुळे सोयाबीन व केळी पिकासाठी पीक विम्याची मदत जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते रामप्रभू तराळे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

तेल्हारा तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची पेरणी केली, तसेच पीक विमा काढला. निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाच्या उत्पादनात प्रचंड घट आल्याने शेतकऱ्यांना लागवडीचा खर्चही वसूल झाला नाही, तसेच केळी पिकाचे नुकसान झाल्याने हिवरखेड शिवारात पाहणीही करण्यात आली. त्यामुळे शासनाने तेल्हारा व अकोट तालुक्यातील सोयाबीन व केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याची मदत जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे रामप्रभू तराळे यांनी निवेदनातून केली आहे. निवेदन देताना प्रमोद तराळे, कृष्णा तराळे, गौरव पाटील ढोले, विठ्ठल तराळे, ऋषिकेश तराळे, सुनील कराळे, कृषी मित्रमंडळाचे अध्यक्ष माणिक घाटे, पत्रकार अशोक घाटे व राष्ट्रवादी अल्पसंख्याक आघाडीचे अ.शरीफ भुरू आदी उपस्थित होते.