शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
5
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
6
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
7
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
8
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
9
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
10
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
11
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
12
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
13
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
14
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
15
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
16
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
17
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
18
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
19
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
20
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात

युतीची घोषणा फोल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2016 03:20 IST

दोन्ही पक्षाच्या उमेदवारांचे स्वतंत्र अर्ज; पाच नगराध्यक्ष पदांसाठी ७६ अर्ज.

अकोला, दि. २९-राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी युती जाहीर केली असली, तरी अकोला जिल्ह्यात होणार्‍या पाचही नगरपालिका निवडणुकीत मात्र दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. जिल्ह्यात पाच नगरपालिकांच्या नगराध्यक्ष पदांसाठी शेवटच्या दिवशी ७६ नामांकन अर्ज दाखल झाले आहेत, तर नगर सेवकपदासाठी ८२0 नामांकन अर्ज दाखल झाले आहेत.अकोट, तेल्हारा, बाळापूर, मूर्तिजापूर आणि पातूर नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकींसाठी २९ ऑक्टोबर नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. राजकीय पक्षांनी अखेरपर्यंत युती,आघाडीचे प्रयत्न केल्याने शेवटच्या दिवशी उमेदवारांची घोषणा करण्यात आली. अनेक ठिकाणी दोन ते तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर त्यातील एकाला पक्षाची अधिकृत उमेदवारी देण्यात आली. भाजप आणि शिवसेना या पक्षाच्या नेत्यांनी राज्यात युती करण्याची घोषणा केली असली, तरी अकोला जिल्ह्यात मात्र ती फोल ठरली आहे. जिल्ह्यातील एकाही नगरपालिकेत या दोन पक्षांची युती झालेली नाही. अकोट नगरपालिकेत अध्यक्षपदासाठी शेवटच्या दिवशी २४ नामांकने दाखल झाली तर पातुरात ११, मूर्तिजापुरात १८, बाळापुरात १0 आणि तेल्हार्‍यात १३ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यापैकी छाननी व नामांकन मागे घेण्याच्या मुदतीनंतर लढतीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.