शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

सोयाबीनच्या दराने गाठला दशकातील निचांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 15:13 IST

दिड महिन्यापूर्वी ३,५०० रुपये प्रतिक्विंटल असलेले सोयाबीनचे दर अचानक १,७०० ते १,९०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आल्याने शेतकºयांचा उत्पादन खर्चही निघेनासा झाला. या दशाकात हे दर सर्वात निचांक मानले जात आहेत.

ठळक मुद्देप्रति क्विंटल  १,७०० ते १,९०० रू पये दरउत्पादन खर्चही निघेना

अकोला: सातत्याने दुष्काळाचा सामना करणारा शेतकरी, यावर्षी वेळेवर पाऊस झाल्याने आनंदित होता; परंतु अस्मानी संकट त्यांचा पिच्छा सोडत नसल्याचे झालेल्या पिकाच्या नुकसानावरू न समोर आले आहे. एवढ्यावरच हे थांबले नाही तर कृत्रिम सुलतानी संकटाने त्यांच्यावर प्रहार केल्याचे अत्यंत कमी झालेल्या सोयाबीनच्या दरावरू न अधोरेखित होत आहे. दिड महिन्यापूर्वी ३,५०० रुपये प्रतिक्विंटल असलेले सोयाबीनचे दर अचानक १,७०० ते १,९०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आल्याने शेतकºयांचा उत्पादन खर्चही निघेनासा झाला. या दशाकात हे दर सर्वात निचांक मानले जात आहेत.मागील दहा वर्षांपासून सरासरी ५० टक्केच्यावर पाऊस झाला नसल्याने पिकावर परिणाम होऊन उत्पादन घटले आहे. परिणामी शेतकºयांच्या हातीच पैसा येत नसल्याने विदर्भातील कृषी विकासाचा दर वजा शून्य तीन, असा खाली आला आहे. त्याचे दुष्परिणाम शेतकरी आत्महत्यांच्या स्वरू पात दिसत आहेत. उत्पादन खर्चापेक्षा उत्पन्न कमी होत असल्याने आर्थिक संकटाचा सामना करताना शेतकरी खचला आहे. या संघर्षात हाती येणाºया पिकाचे दर पाडून शेतकºयांचे शोषण केले जात असल्याने ठिकठिकाणी शेतकरी रस्त्यावर येत आहेत.शासनाने यावर्षी २,६७५ रू पये प्रतिक्ंिवटल दर जाहीर केले आहेत. पण हंगाम सुरू होताच सोयाबीनचे दर कोसळले आहेत. सोयाबीन काढणीचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आहे. बाजारात सद्या सोयाबीनचे सरासरी दर हे २,३५० रुपये असले, तरी सोयाबीनची प्रतवारी या नावाखाली शेतकºयांची लूट सुरू आहे. .वाढलेल्या गवतामुळे सोयाबीनच्या शेतात काढणीसाठी मजूर शिरायला तयार नसल्याने अनेक ठिकाणी शेतकºयांना हार्वेस्टरने सोयाबीन काढावे लागत आहे. हार्वेस्टरने काढलेल्या सोयाबीनमध्ये तण, गवत येत असून, एकरी दोन ते अडीच क्ंिवटलचे नुकसान होत आहे. सोयाबीचा रंग हिरवा, ताबंडा होतो. हीच संधी व्यापाºयांना सापडली असून, प्रतवारीचे निकष लावून शेतकºयांना १,७०० रुपये ते १,९०० रुपये प्रतिक्ंिवटल दर दिले जात आहेत.

 प्रतवारीचे निकष सोडून सोयाबीनची शासकीय दराने खरेदी करण्यात यावी, यासाठीचे आमचा संघर्ष सुरू आहे. शेतकºयांकडील सोयाबीन संपण्यापुर्वी शासनाने हा निर्णय घ्यावा,यासाठी जिल्हा प्रशासनावर धडक दिली आहे. आता आंदोलन करावे लागेल. -  मनोज तायडे, जिल्हा संयोजक, शेतकरी जागर मंच, अकोला.

 

टॅग्स :agricultureशेतीMarketबाजार