शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

अपूर्ण सिंचन विहिरी पूर्ण करण्यास जूनपर्यंत मुदत!

By admin | Updated: January 11, 2015 01:19 IST

कामे पूर्ण न झाल्यास जबाबदार धरणार; यापुढे मुदतवाढ मिळणार नाही.

संतोष येलकर /अकोला

रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यात जवाहर विहीर व धडक सिंचन विहीर योजनेंतर्गत अपूर्ण असलेली विहिरींची कामे पूर्ण करण्यास ३0 जून २0१५ पर्यंत शासनामार्फत मुदतवाढ देण्यात आली आहे. विहिरींची कामे पूर्ण करण्यास यापुढे मुदतवाढ दिली जाणार नसून, कामे अपूर्ण राहिल्यास संबंधित अधिकार्‍यांना जबाबदार धरण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांमध्ये सन २00७-0८ आणि २00८-0९ मध्ये ५१ हजार ८00 जवाहर विहिरी आणि ८३ हजार २00 धडक सिंचन विहिरींचे उद्दिष्ट शासनामार्फत ठरवून देण्यात आले होते. या योजनांतर्गत विहिरींची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी वाढ करुन अडीच लाखापर्यंत अनुदान करण्याचा निर्णय गतवर्षी शासनामार्फत घेण्यात आला.त्या निर्णयानुसार सिंचन विहिरींची कामे पूर्ण करण्यासाठी ३१ जुलै २0१४ पर्यंत मुदत देण्यात आली होती.परंतू या मुदतीत अपूर्ण सिंचन विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली नाही. या पृष्ठभूमीवर अपूर्ण अवस्थेत असलेल्या सिंचन विहिरींची कामे पूर्ण करण्यासाठी आता ३0 जून २0१५ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाच्या नियोजन व रोहयो विभागामार्फत २२ डिसेंबर रोजी घेण्यात आला. या निर्णयानुसार, विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व वर्धा या सहा जिल्ह्यांमधील अपूर्ण असलेल्या सिंचन विहिरींची कामे कोणत्याही परिस्थितीत ३0 जून २0२५ पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी यासंदर्भात वेळोवेळी आढावा घेऊन, विहीत कालावधीत सिंचन विहिरींची कामे पूर्ण होतील, याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश शासन निर्णयात देण्यात आले. तसेच या कालावधीत सिंचन विहिरींची अपूर्ण कामे पूर्ण न झाल्यास संबंधित अधिकार्‍यांना जबाबदार धरण्यात येणार आहे, असा इशारादेखिल शासनाच्या रोहयो विभागामार्फत निर्गमीत करण्यात आलेल्या निर्णयात देण्यात आला आहे.