शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

वन्य प्राण्यांकडून नुकसान; शेतकऱ्यांना भरपाईची प्रतीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:35 IST

वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी भरपाईसाठी वन विभागाकडे अर्ज केले आहेत. सहायक वनसंरक्षक, अकोला यांच्या आदेशानुसार माहे ...

वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी भरपाईसाठी वन विभागाकडे अर्ज केले आहेत. सहायक वनसंरक्षक, अकोला यांच्या आदेशानुसार माहे फेब्रुवारी, मार्च व एप्रिल या कालावधीत जवळपास २०२ प्रकरणे मंजूर करण्यात आली होती; यापैकी फक्त वन परिक्षेत्र अधिकारी आलेगाव यांच्या कार्यालयामार्फत केवळ ५४ मंजूर प्रकरणांचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाच पैसे वाटप करण्यात आले; परंतु उपवनसंरक्षक कार्यालयाच्या दुर्लक्षतेमुळे फेब्रुवारी व मार्च महिन्यातील तसेच माहे जुलै, ऑगस्ट या काळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यपही भरपाई मिळाली नाही. यंदा सततचा पाऊस व परतीच्या पावसामुळे खरीप हंगामात मूग, उडीद, सोयाबीन व कपाशीचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी संकटात आहेत. तसेच वन्य प्राण्यांकडून नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे वरिष्ठांनी लक्ष देऊन आलेगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या गावातील माहे, फेब्रुवारी, मार्च २०२० मधील जवळपास १५० प्रकरणे व माहे जुलै, ऑगस्ट महिन्यात झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

-------------------

आलेगाव वनपरिक्षेत्र कार्यालयामार्फत पाठविलेली प्रकरणे मंजूर झाले असून, शासनाकडून निधी प्राप्त होताच मंजूर यादीतील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात येईल.

-सतीश नालिंदे, वन परिक्षेत्र अधिकारी, आलेगाव.