शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

उष्णतेच्या लाटेने पिके होरपळली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 12:02 IST

संत्रा, मोसंबी, केळी, आंबा व इतर पिकांवर दुष्परिणाम दिसून येत आहे

अकोला : विदर्भात तापमानाचा पारा ४७ अंशाच्या वर गेल्याने याचे परिणाम भाजीपाला पिकावर दिसून येत असून, ही पिके सुकू लागली आहेत.यावर्षी मे महिना उघडताच तापमानात वाढ होत असून, गत दोन-तीन दिवसांपासून पारा अचानक वाढला आहे. अकोल्याचे तापमान ४७.४ अंशांवर पोहोचले आहे. त्यामुळे अकोला जिल्हा होरपळला असून, घराबाहेर निघणे कठीण झाले आहे. तापमानामुळे बाष्पीभवन वाढत असून, पाणी दिले तरी जमिनीतील ओलावा कमी होत आहे. अनेक भागात पाण्याची पातळी खोल गेली आहे. बाष्पीभवन होत असलेल्याने फळे, भाजीपाला पिके होरपळली आहेत. यामध्ये मुख्यत्वे संत्रा, मोसंबी, केळी, आंबा व इतर पिकांवर दुष्परिणाम दिसून येत आहे. अनेक भागात पाण्याची पातळी खोल गेल्याने आणि अशातच तापमान वाढल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे.अकोला जिल्ह्यात संत्रा, लिंबू या या फळपिकाच्या भाजीपाला व इतरही उन्हाळी पिके घेतली जातात. सध्या संत्र्याचा आंबिया बहार आहे. तापमानामुळे या पिकाला फटका बसत आहे. येत्या काही दिवस ही उष्णतेची लाट राहण्याची शक्यता असल्याने या पिकाची काळजी घ्यावी लागणार आहे. पिकांना संरक्षित ओलित करावे लागणार आहे. जिल्ह्यात कांदा पीकही घेतले जाते, अलीकडे केळी पिकाचे क्षेत्र वाढले आहे. ज्यांच्याकडे अल्प पाण्याची सोय आहे, ते शेतकरी उन्हाळी पिकांची पेरणी करतात; परंतु मागील वर्षापासून शेतकº­यांवर संकट कोसळले असून, मागच्या वर्षी पावसाने झोडपले म्हणून ठिकाणचा उतारा कमी आला. आता उन्हाळी पीक लावले. फळपिके, भाजीपाला आला; परंतु उन्हाचा कहर सुरू झाला. मागील शंभर वर्षात प्रथमच ४७४ डिग्री तापमान वाढल्याने एकसुद्धा घरात येते की नाही, याची चिंता शेतकऱ्यांमध्ये वाढली आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीTemperatureतापमान