शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

वरूर जऊळका परिसरात सततच्या पावसामुळे पिके संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:24 IST

परिसरात पावसाअभावी एक महिना उशिरा पेरण्या करण्यात आल्या. पेरणी झाल्यानंतर शेतातील पिके बहरलेली होती. परंतु सतत पाऊस येत असल्यामुळे ...

परिसरात पावसाअभावी एक महिना उशिरा पेरण्या करण्यात आल्या. पेरणी झाल्यानंतर शेतातील पिके बहरलेली होती. परंतु सतत पाऊस येत असल्यामुळे कपाशी पिकाची वाढ खुंटली असून शेतामध्ये पिकांबरोबरच तणाचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. आधीच या भागातील मूग, उडिद, सोयाबीन ही पिके हातची गेली आहेत. कपाशी पिकावर परिसरातील शेतकऱ्यांची आशा होती. परंतु सततच्या पावसामुळे पिकांमध्ये पाणी साठवून कपाशी पिकाची वाढ खुंटली आहे. त्याचप्रमाणे शेतात पिकांच्यासोबत गवतसुद्धा वाढत असल्याने आंतर मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. गेल्या वर्षीसुद्धा मूग, उडिद, सोयाबीन पिकांमध्ये कमालीची घट झाली. सुरुवातीला मृग नक्षत्रामध्ये पावसाने दडी मारल्यानंतर एका महिन्यानंतर पाऊस आला. त्यानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. परंतु आता सतत पाऊस व ढगाळ वातावरणामुळे पुरेसा सूर्यप्रकाश पिकांना मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.

आधीच मूग, उडिदाचे पीक हातचे निघून गेले. असून कपाशी पिकावर शेतकऱ्यांची भिस्त आहे. परंतु सततच्या पावसामुळे कपाशी पिकाचे नुकसान होण्याची शक्यता असून, उत्पादनातही घट येणार आहे. तसेच कपाशी पिकावर कोकड्याने आक्रमण केले आहे.

-मोहन कडू, शेतकरी लोतखेड