शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

कौतुकाचा पाऊस.....पण पथकाची ओंजळ कोरडीच!

By admin | Updated: July 12, 2016 01:18 IST

गाडगेबाबा शोध पथकाचे आपत्ती व्यवस्थापनात भरीव काम; मात्र निधीची वानवा!

राजेश शेगोकार / अकोलाजिल्ह्यात कुठेही नैसर्गिक आपत्ती आली, नागरिक पाण्यात अडकले किंवा आगीत सापडले, रुग्णाला तातडीने दवाखान्यात पोहोचवायचे, अडकलेल्या वन्यप्राण्याचे रेस्क्यू ऑपरेशन करायचे, या सर्व संकटातून बाहेर पडण्याच्या मदतीसाठी फक्त आणि फक्त एकच नाव असतंय, ते म्हणजे ह्यगाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक. रविवारी रात्रीसुद्धा या पथकाने अकोल्यातील डॉ. सुरेश मुंदडा, पुष्पाताई सुरेश मुंदडा आणि चालक संजय गुल्हाने अशा तिघांची मृत्यूच्या दारातून सुटका केली. दिवसभर या पथकाच्या कौतुकाचे मॅसेज सोशल मीडियामधून फिरत होते; मात्र ज्या प्रमाणे पाण्यात माशाचे अश्रू दिसत नाहीत, त्याच प्रमाणे कौतुकाच्या वर्षावात या पथकाची वेदना कोणी जाणून घेतली नाही. गेल्या पंधरा दिवसांपासून या पथकाकडे असलेले वाहन टायरअभावी बंद आहे. रविवारी दर्यापूरकडे जाण्यासाठी त्यांना भाड्याची गाडी न्यावी लागली आहे. अकोला जिल्हा प्रशासन आणि नागरिकांच्या मदतीच्या हाकेला ओ देत तत्काळ धावून जाणारा हा धेय्यवादी तरुणांचा हा संच. तब्बल १२ वर्षांपूर्वी म्हणजेच वर्षभर कार्यरत असतो. २00३ मध्ये अकोला जिल्ह्यातील बाश्रीटाकळी तालुक्यातल्या पिंजर गावातल्या दीपक सदाफळे या सामाजिक विचारांनी भारलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाने लोकांना जीवन देणार्‍या या चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. या चळवळीच्या जन्माला एक छोटी घटना कारणीभूत ठरलीय. दीपकच्या पिंजर गावातील एका व्यक्तीचा वेळेवर दवाखान्यात नेता आले नाही म्हणून मृत्यू झालाय. एक कुटुंब उघडं पडलंय. नेमके याच घटनेच्या अस्वस्थेतून दीपकने पुढचे आयुष्य लोकांना जीवन देण्याच्या कामात खर्ची घालण्याचा निश्‍चय केलाय. त्याच्या या विचाराला गावातील २0 मित्रांनी उचलून धरले अन् याच विचारातून ह्यगाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचा जन्म झाला. या पथकाला रविवारी रात्री पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांचा फोन आला. त्यांनी दर्यापूरची स्थिती सांगितली. पालकमंत्र्यांचा फोन ठेवताच या पथकाने जुळवाजुळव करीत भाड्याने गाडी करून गयाटी नाला गाठला व सहा तासांपासून जीव मुठीत धरून असलेल्या मुंदडा परिवाराची सुटका केली. पैसे नाहीत म्हणून या पथकाने कधी आपलं काम थांबवलं नाही. प्रसंगी उसनवारी केली; पण आपला लोकांनी ह्यजीवनदायीह्ण ठरण्याचा वसा मोठय़ा ताकदीने आणि प्राणपणाने पुढे नेलाय. फक्त अकोला जिल्हाच नाही तर उत्तराखंडमधील जलप्रलय असो की माळीणची दुर्घटना, गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक सर्वच ठिकाणी मदतीसाठी समोर आणि तत्पर होतंय. पुरात अडकलेले लोक असोत की विहिरीत पडलेला बिबट्या, सर्वांना जीवनदान देण्याचे काम या चळवळीने केले आहे.