शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तर कृषी केंद्रांसह शेतक-यांवरही फौजदारी !

By admin | Updated: November 4, 2016 02:15 IST

संबंधित केंद्र संचालकांसह सात-बारा देणा-या शेतक-यांवरही फौजदारी कारवाई केली जाणार.

अकोला, दि. ३- गरजू शेतकर्‍यांना अनुदानीत बियाणे वाटप न करता बोगस नावाने ते दिल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्यास संबंधित केंद्र संचालकांसह सात-बारा देणार्‍या शेतकर्‍यांवरही फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एच.जी. ममदे यांनी दिला आहे. दरम्यान, ममदे यांनी काही केंद्रातून झालेल्या वाटपाची स्वत: चौकशी सुरू केली आहे. रब्बी हंगामासाठी महाबीजने शेतकर्‍यांना अनुदानीत दरात सहा हजार क्विंटलपेक्षाही अधिक बियाणे उपलब्ध करून दिले. त्याबाबत शेतकर्‍यांना पुरेशी माहिती होण्याआधीच ते बियाणे संपले. त्यामुळे ऐन पेरणीच्या काळात बियाणे मिळत नसल्याची ओरड सुरू झाली. शेतकर्‍यांची होणारी ससेहोलपट आणि कृषी सेवा केंद्र संचालकांनी केलेला गोंधळ, याबाबतचे वृत्त ह्यलोकमतह्ण ने लावून धरले. त्याची दखल घेत जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने तब्बल महिनाभर उशिराने कृषी केंद्राची चौकशी सुरू केली. गेल्या महिनाभराच्या काळात शेतकर्‍यांना अनुदानीत बियाणे वाटपाची पद्धत कशी राहील, त्याचा कुठलाही नियम महाबीज आणि कृषी विभागाने ठरवला नाही. नेमका त्याचाच फायदा कृषी केंद्र संचालकांनी घेतला. केंद्रात प्राप्त झालेले हरभरा बियाणे दोन ते तीन दिवसातच गायब झाले. ते नेमके कुणाला दिले, या मुद्दय़ाच्या चौकशीला कृषी विभाग लागला आहे. त्यातून आता वेगवेगळ्य़ा प्रकारे झालेला घोळ उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.