शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत

By admin | Updated: December 15, 2014 23:40 IST

बुलडाणा राज्यस्तरीय ग्रामीण धनुर्विद्या क्रीडा स्पध्रेच्या उद्घाटनपर भाषणात जिल्हा परिषद अध्यक्ष अलका खंडारे यांचे प्रतिपादन.

बुलडाणा : आजचे तरुण तरुणी फक्त मोबाईल, संगणकाद्वारे आपली बौद्धिक पातळीत वाढ करताना दिसत असून, बौद्धिक पातळीबरोबरच खेळाला महत्त्व देण्याची गरज असून, त्यामुळे सर्वांगीण विकास होतो. या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेमधून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण होऊन त्यांनी देशाचे नावलौकिक करावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष अलका खंडारे यांनी केले.क्रीडा व युवक संचालनालय व जिल्हा क्रीडा परिषद बुलडाणा यांच्यावतीने आयोजित राजीव गांधी खेल अभियान अंतर्गत राज्यस्तरीय ग्रामीण धनुर्विद्या क्रीडा स्पध्रेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या. स्पर्धेचे उद्घाटन बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषदेचे नितीन शिंगणे, धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष राजेश लहाने, मनोज व्यवहारे, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, तांत्रिक समिती सदस्य विजय फसाटे, अविनाश दळवी, गोपालसिंग राजपूत, अशोक जंगमे व क्रीडा शिक्षक तसेच स्पर्धक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. उद्घाटनपर भाषणात राधेश्याम चांडक म्हणाले की, शासनाने नुकत्याच १५ नवीन खेळाचा समावेश केला असून, धनुर्विद्या व तलवारबाजी हे खेळ महाभारत आदी ग्रंथापासुन नावाजलेले असून धनुर्विद्या हा खेळ भुतानमध्ये गल्लोगल्ली खेळल्या जातो. या खेळामध्ये जास्तीत जास्त खेळाडूंनी यश संपादन करून महाराष्ट्राचे नावलौकिक मिळवतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.