शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
3
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
4
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
5
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
6
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
7
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
8
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
9
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
10
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
11
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
12
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
13
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
14
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
15
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
16
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
17
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
18
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
19
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
20
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी

देशात साठ लाख क्विंटल कापसाची खरेदी!

By admin | Updated: December 4, 2014 01:28 IST

भाव पडलेलेच; खासगी बाजारात ४५ लाख क्विंटल विक्री.

अकोला : देशात यंदा साठ लाख क्विंटल कापूस शेतकर्‍यांनी विकला असून, यातील १५ लाख क्विंटल कापूस भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) खरेदी केला आहे. महामंडळ आणि खासगी बाजारातील कापसाचे भाव सारखेच असल्याने जवळपास ४५ लाख क्विंटल कापूस शेतकर्‍यांनी खासगी बाजारात विकला आहे. यात १.५0 लाख क्विंटल कापूस महाराष्ट्रातील आहे.यावर्षी कापसाला ४0५0 रू पये प्रतिक्विंटल हमीभाव केंद्र शासनाने जाहीर केला; तथापि कापूस खरेदी करताना प्रतवारीचे निकष लावले जात असल्याने प्रत्यक्षात शेतकर्‍यांना ३९00 ते ३९५0 रू पये प्रतिक्विंटल भाव दिले जात असून, खासगी बाजारातही कापसाचे भाव सारखेच आहेत; पण खासगी बाजारात कापूस विक्रीची रक्कम तातडीने मिळत असल्याने शेतकर्‍यांची पसंत खासगी बाजारालाच आहे. म्हणूनच ३0 नोव्हेंबरपर्यंत शेतकर्‍यांनी जवळपास ४५ लाख क्विंटल कापूस खासगी व्यापार्‍यांना विकला आहे. त्यापैकी ११.५0 लाख क्विंटल कापूस आंध्रप्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि गुजरातमधील शेतकर्‍यांनी सीसीआयला विकला आहे. महाराष्ट्रात कापूस खरेदीसाठी सीसीआयने कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाला उपअभिकर्ता म्हणून नेमले आहे; पण सीसीआयनेदेखील या राज्यात स्वतंत्र कापूस खरेदी केंद्रं सुरू केले आहेत. असे असले तरी या राज्यातील शेतकर्‍यांनी पणन महासंघाऐवजी सीसीआयलाच सर्वाधिक कापूस विकला आहे. या राज्यात सीसीआयने जवळपास १.५0 लाख क्विंटल कापूस खरेदी केला आहे. तर पणन महासंघाने आतापर्यंंत एक हजाराच्या जवळपास कापूस खरेदी केला आहे. गतवर्षी डीसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात खासगी बाजारात कापसाचे भाव वाढले होते. त्यामुळे बहुतांश शेतकर्‍यांनी भाव वाढतील, या प्रतीक्षेत कापूस साठवून ठेवला आहे; तथापि अल्पभूधारक शेतकर्‍यांनी कापूस विक्रीचा सपाटा लावला आहे.