शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कापूस खरेदी : पाचशे कोटी रू पयांचे चुकारे थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 18:23 IST

राज्य शासनाने १८०० कोटी रू पयांची बँक गॅरटी घेतल्याने पणन महासंघाला दिलासा मिळाला आहे.

अकोला : महाराष्टÑ राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने यावर्षी ३३ लाख क्ंिवटल कापूस खरेदी केला असून,आतापर्र्यत १,३२५ कोटी रू पयांचे चुकारे करण्यात आले आहेत.पंरतु ५२५ कोटी रू पये थकले आहेत. राज्य शासनाने १८०० कोटी रू पयांची बँक गॅरटी घेतल्याने पणन महासंघाला दिलासा मिळाला आहे.आधारभूत किमतीपेक्षा दर जास्त व विक्री केलेल्या कापसाची रक्कम लगेच मिळत असल्याने शेतकऱ्यांनी पणन महासंघाच्या खरेदी केंद्राकडे पाठ फिरविली होती. यावर्षी मात्र शेतकऱ्यांनी पणन महासंघाला पसंती दिली असून, खरेदी केंद्रावर दररोज कापसाची आवक वाढत आहे. राज्यात आतापर्यंत ३३ लाख क्ंिवटल कापूस खरेदी करण्यात आला आहे.खरेदी केलेला हा कापूूस १,८५० कोटी रू पयांचा असून, शेतकºयांना त्यातील १,३२५ कोटी रू पयांचे चुकारे करण्यात आले आहेत. उर्वरित चुकारे देण्याची प्रक्रिया संथ होती.दरम्यान,उपमुख्यमंत्री अजित पवार गत आठवड्यात अमरावती दौºयावर असताना महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या माध्यमातून पणन महासंघाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख तसेच संचालक मंडळ पवार यांना भेटून पणन महासंघाची माहिती दिली . शेतकºयांचे चुकारे करायचे असतील तर शासनाला बँकेची गँरटी घ्यावी लागणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले.शासनाने याची दखल घेत १८०० कोटी रू पयांची बँक गॅरंटी घेतली आहे.त्यामुळे पणन महासंघाला बॅकाकडून कर्ज मिळणे सुलभ झाले असून,लवकरच उर्वरित चुकारे केले जाणार आहेत. पणन महासंघाने यावर्षी जरी ३३ लाख क्ंिवटल कापूस खरेदी केला असला तरी भारतीय कापूस महामंडळ १५ लाख क्ंिवटलच्यावर पणन महासंघाला कमीशन देणार नाही.यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा लागणार आहे.यासंदर्भात पणन महासंघाच्या संचालक मंडळाची १२ फेब्रुवारी रोजी बैठक होणार असून, उपमुख्यमंत्री व पणन मंत्र्यानाही भेटणार आहेत.बँक गॅरंटी वाढवावी ही देखील मागणी केली जाणार असल्याचे वृत्त आहे.

 ‘पनण’ने यावर्षी १,८५० कोटी रू पयांचा कापूस खरेदी केला आहे.१,३२५ कोटींचे चुकारे केले आहेत.उर्वरित चुकाºयांची प्रक्रिया सुरू आहे.शासनाने बँक गॅरंटी घेतल्याने दिलासा मिळाला आहे.गँरटी वाढवून मिळावी ही मागणी करणार आहे.- राजाभाऊ देशमुख,अध्यक्ष,पणन महासंघ,अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाcottonकापूस