शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Corna Cases in Akola : आणखी आठ जणांचा मृत्यू, २२० नव्याने पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 19:03 IST

Corna Cases in Akola : शनिवार, २९ रोजी आणखी आठ जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा १०६४ वर पोहोचला आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा आलेख किंचित घसरणीला लागला असला, तरी मृत्यूसत्र मात्र थांबण्याची चिन्हे नाहीत. शनिवार, २९ रोजी आणखी आठ जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा १०६४ वर पोहोचला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १४५, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ७५ असे एकूण २२० रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्ण संख्या ५५२८२ झाली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १५९४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १४५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १४४९ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. शनिवारी आठ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामध्ये पिंजर ता.बार्शीटाकळी येथील सहा महिन्याची बालिका, देवर्डा ता. अकोट येथील ७५ वर्षीय पुरुष, पातुर येथील ५५ वर्षीय महिला, अकोलखेड ता. अकोट येथील ७० वर्षीय महिला, कार्ला ता. पातुर येथील ६२ वर्षीय पुरुष, सकनी ता. बार्शीटाकली येथील ६५ वर्षीय पुरुष, वाई ता. मूर्तिजापूर येथील ६१ वर्षीय महिला व

सांगवी ता.तेल्हारा येथील ६२ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.

 

तालुकानिहाय रुग्णसंख्या

मुर्तिजापुर- १८, अकोट-१७, बाळापूर-१२, बार्शीटाकळी- सहा, पातूर- १३, तेल्हारा- १६ अकोला- ६३. (अकोला ग्रामीण-१८, अकोला मनपा क्षेत्र-४५)

४७८ जणांना डिस्चार्ज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १७, खासगी कोविड रुग्णालयांमध्यील ३८ व होम आयसोलेशन मधील ४२५ अशा एकूण ४७८ जणांना शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला.

 

४,८६१ ॲक्टिव्ह रुग्ण

 

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५५,२८२ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ४९,३५७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १,०६४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ५,२९६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला