शहरं
Join us  
Trending Stories
1
नाद खुळा! जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, सुनील नरीन बेल्स उडताना पाहत बसला, Video
2
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
3
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
4
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
5
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
6
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
7
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
8
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
9
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

भूजल चार्जिंगसाठी ‘ओव्हरफ्लो’ पाण्याचे संवर्धन करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2019 1:06 PM

पावसाच्या पाण्याचा भूजल चार्जिंगसाठी उपयोग केला गेला तर पाण्याची पातळी वाढविली जाऊ शकते.

- संजय खांडेकरअकोला : क्षमतेपेक्षा जास्त जलसाठा झाल्याने राज्यातील जवळपास सर्वच प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’ होत आहेत. ओव्हरफ्लो पाण्याचे संवर्धन करीत भूजल चार्जिंगचे राज्यात प्रयोग राबविले गेले पाहिजे, अशी मागणी कॉन्फिडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स असोसिएशनचे सचिव अशोक डालमिया यांनी दिल्लीच्या पीएमओ कार्यालयाकडे एका निवेदनातून केली आहे.यावर्षी अतिरिक्त पाऊस झाल्यामुळे महाराष्ट्र व सीमावर्तीय राज्याची धरणे भरली आहेत. क्षमतेपेक्षा जास्त जलसाठा धरणांत येत असल्याने विसर्ग केल्या जात आहे. त्यामुळे पाण्याचे लोंढे नदीत आणि नदीतून समुद्रात जाऊन मिसळत आहेत. त्यामुळे गोड पाण्याची नासाडी होत आहे. याच पावसाच्या पाण्याचा जर भूजल चार्जिंगसाठी उपयोग केला गेला तर पाण्याची पातळी वाढविली जाऊ शकते, अशा आशयाचे निवेदन पीएमओ कार्यालयास पाठविण्यात आले आहे.‘ओव्हरफ्लो’ होत असलेल्या पाण्याचे भूजल चार्जिंग केले गेले तर आगामी वर्षात येणाऱ्या दुष्काळाला तोंड देण्यासाठी सक्षम स्थिती तयार होईल. पुढील वर्षी पाऊस कमी पडला तरी शेतकऱ्यांवर दुष्काळाची वेळ येणार नाही. भूजल पुनर्भरणासाठी शासनाने पुढाकार घेऊन योजना आखाव्यात. धरणापासून एक किलोमीटर अंतरावर नदीच्या पात्राजवळ ठिकठिकाणी खोल छिद्र करून पाणी जिरविले पाहिजे. त्यामुळे जल पातळीत वाढ होईल. भारतासारख्या पाण्याची तूट असलेल्या देशासाठी पाण्याची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हा एक उत्तम प्रकल्प आहे. त्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा आणि उपाययोजना राबवावी, अशी मागणीदेखील ‘कॅट’ने केली आहे.

 

टॅग्स :Akolaअकोला