शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
4
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
5
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
6
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
7
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
8
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
9
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
10
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
11
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
12
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
13
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
14
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
15
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
16
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
17
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
18
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
19
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
20
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!

भूजल चार्जिंगसाठी ‘ओव्हरफ्लो’ पाण्याचे संवर्धन करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 13:06 IST

पावसाच्या पाण्याचा भूजल चार्जिंगसाठी उपयोग केला गेला तर पाण्याची पातळी वाढविली जाऊ शकते.

- संजय खांडेकरअकोला : क्षमतेपेक्षा जास्त जलसाठा झाल्याने राज्यातील जवळपास सर्वच प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’ होत आहेत. ओव्हरफ्लो पाण्याचे संवर्धन करीत भूजल चार्जिंगचे राज्यात प्रयोग राबविले गेले पाहिजे, अशी मागणी कॉन्फिडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स असोसिएशनचे सचिव अशोक डालमिया यांनी दिल्लीच्या पीएमओ कार्यालयाकडे एका निवेदनातून केली आहे.यावर्षी अतिरिक्त पाऊस झाल्यामुळे महाराष्ट्र व सीमावर्तीय राज्याची धरणे भरली आहेत. क्षमतेपेक्षा जास्त जलसाठा धरणांत येत असल्याने विसर्ग केल्या जात आहे. त्यामुळे पाण्याचे लोंढे नदीत आणि नदीतून समुद्रात जाऊन मिसळत आहेत. त्यामुळे गोड पाण्याची नासाडी होत आहे. याच पावसाच्या पाण्याचा जर भूजल चार्जिंगसाठी उपयोग केला गेला तर पाण्याची पातळी वाढविली जाऊ शकते, अशा आशयाचे निवेदन पीएमओ कार्यालयास पाठविण्यात आले आहे.‘ओव्हरफ्लो’ होत असलेल्या पाण्याचे भूजल चार्जिंग केले गेले तर आगामी वर्षात येणाऱ्या दुष्काळाला तोंड देण्यासाठी सक्षम स्थिती तयार होईल. पुढील वर्षी पाऊस कमी पडला तरी शेतकऱ्यांवर दुष्काळाची वेळ येणार नाही. भूजल पुनर्भरणासाठी शासनाने पुढाकार घेऊन योजना आखाव्यात. धरणापासून एक किलोमीटर अंतरावर नदीच्या पात्राजवळ ठिकठिकाणी खोल छिद्र करून पाणी जिरविले पाहिजे. त्यामुळे जल पातळीत वाढ होईल. भारतासारख्या पाण्याची तूट असलेल्या देशासाठी पाण्याची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हा एक उत्तम प्रकल्प आहे. त्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा आणि उपाययोजना राबवावी, अशी मागणीदेखील ‘कॅट’ने केली आहे.

 

टॅग्स :Akolaअकोला