शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
4
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
5
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
6
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
7
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
8
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
9
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
10
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
11
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
12
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
13
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
14
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
15
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
16
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
17
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
18
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
19
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
20
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकसंघ होण्याची गरज - उदय देशमुख

By admin | Updated: May 20, 2014 23:56 IST

अकोला : जिल्‘ातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी सद्य परिस्थितीत एकसंघ होऊन काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन काँग्रेसच्या प्रदेश कमेटीचे प्रतिनिधी प्रा. उदय देशमुख यांनी केले आहे.

अकोला : जिल्‘ातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी सद्य परिस्थितीत एकसंघ होऊन काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन काँग्रेसच्या प्रदेश कमेटीचे प्रतिनिधी प्रा. उदय देशमुख यांनी केले आहे. विकासाच्या नावाने देशातील मतदारांनी काँग्रेस पक्षाच्या विरोधात मतदान केले नाही, असा दावा करणार्‍या प्रा. देशमुख यांनी काँग्रेस पक्षाकडून काही चुका झाल्याचे मान्य केले. सर्वच राजकीय पक्षाच्या हातून अशा चुका झाल्या; परंतु राजकीय पक्षाच्या नेत्यांना त्यापासून पद्धतशीर वाचविण्याचे कार्य पक्ष नेतृत्वाने केले. सरळमार्गी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मात्र हा प्रयत्न केला नाही. प्रसारमाध्यमांमध्ये काँग्रेसची बदनामी झाल्यामुळे जनमानसात काँग्रेस पक्ष विरोधी मत तयार झाले. आर्थिक भ्रष्टाचाराचे कुणीही समर्थन करणार नाही; परंतु आर्थिक भ्रष्टाचारापेक्षा जात आणि धर्माचा आधार घेऊन राजकारण करणे हा देशासाठी दूरदृष्टीचा विचार केला, तर जास्त धोकादायक असल्याचे प्रा. देशमुख म्हणाले. पक्षांतर्गत जीवघेणी स्पर्धा व त्यामुळे चांगल्या कार्यकर्त्यांची गळपेची करण्याचा प्रयत्न काँग्रेसमध्ये झाला. राजकारण या गोंडस नावाखाली त्यावर पांघरूण घातल्या गेल्याचे मत प्रा. देशमुख यांनी व्यक्त केले. काँग्रेस पक्षाचा मूळ विचार सर्वधर्म समभाव, त्याग व बलिदान या गोष्टींना तिलांजली देत स्वार्थी लोकांनी फक्त सत्ता डोळ्यासमोर ठेवून पक्षाचा वापर केला. या सर्व बाबी लक्षा ठेवून निष्ठावंत, पक्षाप्रती प्रामाणिक समाज व देशासाठी नि:स्वार्थी सेवा करणार्‍या काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकसंघ होऊन नव्या दमाने कामास लागण्याचे आवाहन प्रा. देशमुख यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले आहे