शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पक्षांचा गोंधळ..मतदारांची परीक्षा

By admin | Updated: September 28, 2014 23:22 IST

बदलते राजकारण : एकपक्षीय सरकार निवडण्याची पुन्हा संधी.

राजेश शेगोकार / बुलडाणा युती व आघाडीच्या राजकारणामुळे तडजोडीची भूमिका घेत काम करणार्‍या सरकारला अनेक अडचणी येतात. महाराष्ट्राच्या राजकारणात त्या अनेकदा जाहीरपणे व्यक्तही झाल्या; मात्र तरीही सं ख्येचे गणित जुळविण्यासाठी अशा आघाड्या किंवा युती करणे राजकीय अपरिहार्यता ठरली होती. यावेळी मात्र प्रत्येक पक्ष आपले बळ आजमावण्यासाठी मैदानात उतरला आहे. फक्त मैदानात उ तरण्याची वेळ ही शेवटच्या क्षणी आल्याने ही घटका आपल्यासाठी अंतिम ठरू नये म्हणून प्रत्येक पक्षाचा उमेदवार निवडताना चांगलाच गोंधळ उडाला. या गोंधळामध्येच आता पुढील पंधरा दिवस निघून जातील, निकाल जरी उमेदवारांचा लागणार असला तरी ही निवडणूक मतदारांची परीक्षा ठरणार असून, एक पक्षाचे सरकार निवडणण्याची संधीही मिळणार आहे.बुलडाण्यातील सातही मतदारसंघात प्रमुख पक्षांचे उमेदवार रिंगणात उभे ठाकले आहेत. सेनेच्या इंजिनाला केवळ चार डब्बेच लागले तर भारिप-बमस, बसपा यांनीही उमेदवार उभे करून आपले आव्हान कायम ठेवले. या पृष्ठभूमीवर उद्याची होणारी निवडणूक ही मतदारांना अधिक पर्याय उ पलब्ध करून देणारी निवडणूक ठरली आहे.१९९९ मध्ये केवळ आघाडी स्वतंत्र होती युती कायम होती, मनसेचा उदय नव्हता, भारिप-बमसचा पॅर्टन नुकताच गाजू लागला होता, यावेळी मात्र परिस्थिती वेगळी आहे. अपक्ष उमेदवारांना या निवडणुकीत नगण्य स्थान असून, युती-आघाडी फुटल्यामुळे अशा अपक्षांना आता पक्षांचा पर्याय मिळाला आहे. मोदी लाटेत भारत जिंकणार्‍या भाजपाला पोटनिवडणुकीत मात्र हार मानावी लागली म्हणून मोदी लाट ओसरली असा दावा काँग्रेसमधून होऊ लागला. त्या दाव्यात किती सत्यता होती, याचाही निकाल या निवडणुकीत हाती लागणार आहे. पक्षांच्या या भाऊगर्दीमध्ये मतदार हरवून जातो की म तांचे राजकारण करणार्‍यांना हरवितो हे पाहणे औत्सुक्त्याचे आहे. कारण आता मतदारांना गृहीत धरणे चुकीचे आहे, मोदी लाटेने ते दाखवून दिले त्यामुळे उमेदवारांना सावध व्हा कारण ..ये पब्लिक है..!