शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
2
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
3
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
4
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
5
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
6
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
7
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
8
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
9
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
10
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
11
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
12
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
13
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
14
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
15
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
16
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
17
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
18
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
19
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
20
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 

आले गणराय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 01:28 IST

अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या श्रीगणेशाचे आगमन शुक्रवार, २५ ऑगस्ट रोजी मोठय़ा उत्साहात व वाजत-गाजत झाले. यावर्षी तब्बल १२ दिवस चालणार्‍या या उत्सवामध्ये जिल्हय़ात दीड हजारावर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ‘श्रीं’ची मोठय़ा भक्तिभावाने स्थापना केली आहे. या उत्सवामुळे संपूर्ण वातावरण हे भक्तिमय झाले आहे. 

ठळक मुद्देमोठय़ा उत्साहात व वाजत-गाजत झाले श्रीगणेशाचे आगमन तुरळक सरीसह रिमझिम पाऊसही बरसलाजिल्हय़ात दीड हजारावर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी केली स्थापना

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या श्रीगणेशाचे आगमन शुक्रवार, २५ ऑगस्ट रोजी मोठय़ा उत्साहात व वाजत-गाजत झाले. यावर्षी तब्बल १२ दिवस चालणार्‍या या उत्सवामध्ये जिल्हय़ात दीड हजारावर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ‘श्रीं’ची मोठय़ा भक्तिभावाने स्थापना केली आहे. या उत्सवामुळे संपूर्ण वातावरण हे भक्तिमय झाले आहे. अकोला शहरात सकाळपासूनच वातावरण ढगाळ होते. दिवसभरात पावसाच्या तुरळक सरीसह रिमझिम पाऊसही बरसला; मात्र यामुळे भक्तांच्या उत्साहाला कुठेही आडकाठी झाली नाही. अनेक भक्तांनी आपल्या बाप्पाला प्लास्टिकमध्ये झाकून मिरवणुकीद्वारे स्थापना मंडपाकडे नेले. दिवभरात गणेशमूर्तीसह सजावटीचे तसेच पूजेच्या साहित्याची मोठय़ा प्रमाणात विक्री झाली. शहरातील सर्व रस्त्यांवर ढोल-ताशांचा गजर ऐकू येत होता. अकोला शहरातील मानाचा मानल्या जाणार्‍या बाराभाई गणपतीची भक्तिभावाने प्रतिष्ठापना करण्यात आली. बाराभाई गणेशोत्सवाची १२४ वर्षांपासूनची ही परंपरा नाथ इंगळे यांच्या तिसर्‍या पिढीने कायम ठेवली आहे. बाराभाईचा गणपती विदर्भात प्रसिद्ध आहे. विसर्जन मिरवणुकीत हा गणपती मानाचा व ऐतिहासिक म्हणून प्रथम क्रमांकावर असतो. या गणपतीची पूजाअर्चा केल्यानंतरच विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होतो.