शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरण, शेतकऱ्यांनो तूर, हरभरा या पिकांना जपा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:35 IST

असे आहे जिल्ह्यातील रब्बीचे क्षेत्र (हेक्टरमध्ये) पीक - क्षेत्र ज्वारी ...

असे आहे जिल्ह्यातील रब्बीचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)

पीक - क्षेत्र

ज्वारी - ४५३

गहू - १०,२०५

हरभरा - ६१,३०८

हरभरा, तुरीला जास्त फटका

जिल्ह्यात हरभरा आणि तुरीची लक्षणीय पेरणी झाली असून, या पिकांपासूनच शेतकऱ्यांना मोठी आशा आहे. परंतु, वातावरणातील बदल हे अळ्यांसाठी पोषक असल्याने सर्वाधिक फटका हा हरभरा आणि तूर या पिकांनाच बसणार आहे.

शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?

शेतकरी बंधुंनी आपल्या पिकांची पाहणी करावी व अळी ३ प्रति झाड किंवा पिसारी पतंगाची अळी १ ते ३ प्रति झाड किंवा ५ ते १० टक्के शेंगाचे नुकसान आढळल्यास व्यवस्थापनासाठी प्रति हेक्टर २० पक्षीथांबे शेतात उभारावेत. तसेच गरजेनुसार तज्ज्ञांच्या सल्ल्याने फवारणी करावी.

आठवडाभर असेच वातावरण कायम राहिल्यास तूर आणि हरभरा पिकांना फटका बसू शकतो. मात्र, गहू पिकावर त्याचा जास्त परिणाम होण्याची शक्यता नाही. खबरदारी म्हणून शेतकऱ्यांनी पिकांची पाहणी करून गरजेनुसार फवारणी करावी.

- डॉ. डी. उंदीरवाडे, विभाग प्रमुख, कीटकशास्त्र विभाग, डॉ. पीडीकेव्ही, अकोला