शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

 नागरिकांनी पालकमंत्र्यांसमोर मांडल्या अडचणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 17:39 IST

अकोला : पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात घेतलेल्या ‘जनता दरबार’ मध्ये जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या.

ठळक मुद्देजनता दरबार समस्या तातडीने निकाली काढण्याचे पालकमंत्र्याचे निर्देश

अकोला : पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात घेतलेल्या ‘जनता दरबार’ मध्ये जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. त्यामध्ये शेतकºयांसह नागरिकांनी विविध समस्या आणि अडचणी पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. नागरिकांच्या समस्या तातडीने निकाली काढण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाºयांना यावेळी दिले.पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी जिल्ह्यातील नागरिकांशी संवाद साधत, विविध समस्या, अडचणी आणि तक्रारी ऐकून घेतल्या. तसेच निवेदनेही स्वीकारली. शेतकºयांसह नागरिकांनी प्रामुख्याने शेतरस्ता, शेतीविषयक प्रश्न, पाणीपुरवठा, सिंचन विभागाशी निगडीत समस्या पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. तसेच सेवेतून कमी करण्यात आलेल्या कलाशिक्षकांसह नागरिकांनी सादर केलेली विविध मागण्यांची निवेदनेही पालकमंत्र्यांनी स्वीकारली. नागरिकांच्या अडचणी ऐकूण घेत, संबंधित समस्या आणि तक्रारींवर तातडीने योग्य त्या उपाययोजना करुन, समस्या निकाली काढण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी संबंधित अधिकाºयांना दिले. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस.रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविदं्र निकम यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Governmentसरकार