शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

 नागरिकांनी पालकमंत्र्यांसमोर मांडल्या अडचणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 17:39 IST

अकोला : पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात घेतलेल्या ‘जनता दरबार’ मध्ये जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या.

ठळक मुद्देजनता दरबार समस्या तातडीने निकाली काढण्याचे पालकमंत्र्याचे निर्देश

अकोला : पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात घेतलेल्या ‘जनता दरबार’ मध्ये जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. त्यामध्ये शेतकºयांसह नागरिकांनी विविध समस्या आणि अडचणी पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. नागरिकांच्या समस्या तातडीने निकाली काढण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाºयांना यावेळी दिले.पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी जिल्ह्यातील नागरिकांशी संवाद साधत, विविध समस्या, अडचणी आणि तक्रारी ऐकून घेतल्या. तसेच निवेदनेही स्वीकारली. शेतकºयांसह नागरिकांनी प्रामुख्याने शेतरस्ता, शेतीविषयक प्रश्न, पाणीपुरवठा, सिंचन विभागाशी निगडीत समस्या पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. तसेच सेवेतून कमी करण्यात आलेल्या कलाशिक्षकांसह नागरिकांनी सादर केलेली विविध मागण्यांची निवेदनेही पालकमंत्र्यांनी स्वीकारली. नागरिकांच्या अडचणी ऐकूण घेत, संबंधित समस्या आणि तक्रारींवर तातडीने योग्य त्या उपाययोजना करुन, समस्या निकाली काढण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी संबंधित अधिकाºयांना दिले. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस.रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविदं्र निकम यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Governmentसरकार