शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

एनटीएस परीक्षेच्या तारखेत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 13:34 IST

अकोला: विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळावे, त्यांना आर्थिक सहाय्य करावे, या सहाय्यातून त्यांची बुद्धिमत्ता विकसित व्हावी, या उद्देशाने राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन करण्यात येते. ही परीक्षा राज्य व राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येते. राज्य स्तरावर एनटीएसची परीक्षा ५ नोव्हेंबरऐवजी १२ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे राज्य स्तरावर एनटीएसची परीक्षा ५ नोव्हेंबरऐवजी १२ नोव्हेंबर रोजी

अकोला: विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळावे, त्यांना आर्थिक सहाय्य करावे, या सहाय्यातून त्यांची बुद्धिमत्ता विकसित व्हावी, या उद्देशाने राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन करण्यात येते. ही परीक्षा राज्य व राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येते. राज्य स्तरावर एनटीएसची परीक्षा ५ नोव्हेंबरऐवजी १२ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे.एनटीएस परीक्षेसाठी जिल्ह्यामध्ये चार परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. अकोट, तेल्हारा तालुक्यातील शाळांसाठी भाऊसाहेब पोटे विद्यालय अकोट हे केंद्र आहे. जिल्ह्यातील बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी व अकोला तालुक्यातील शाळांसाठी न्यू इंग्लिश हायस्कूल आणि ज्युबिली इंग्लिश हायस्कूल, रामदासपेठ, होलीक्रॉस कॉन्व्हेंट आणि जागृती विद्यालय हे परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. परीक्षा प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांची १२ नोव्हेंबर रोजी परीक्षा होईल, असे शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, उपशिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार, दिनेश तरोळे, जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक अरूण शेगोकार, विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष प्रा. रवींद्र भास्कर यांनी कळविले.