शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

बदलत्या काळानुसार स्वतःत बदल घडवावा : गहिलाेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:46 IST

पातूर : कोविड-१९मुळे शिक्षण क्षेत्रात फार माेठे बदल झाले आहेत. विद्यार्थी हितासाठी शिक्षकांनी स्वत:मध्ये बदल घडवून शैक्षणिक क्रांती घडवावी, ...

पातूर : कोविड-१९मुळे शिक्षण क्षेत्रात फार माेठे बदल झाले आहेत. विद्यार्थी हितासाठी शिक्षकांनी स्वत:मध्ये बदल घडवून शैक्षणिक क्रांती घडवावी, असे आवाहन बेरार एज्युकेशन साेसायटी पातूरच्या सचिव स्नेहाप्रभादेवी गहिलाेत यांनी केले.

तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्व. सरलाबाई गहिलोत जयंती उत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षीय भाषणात त्या बाेलत हाेत्या. प्रास्ताविक प्राचार्य बी. एम. वानखडे यांनी केले. सरलाबाई गहलोत यांच्या जीवन प्रवासाबद्दल साेसायटीचे व्यवस्थापक विजयसिंह गहलोत यांनी प्रकाश टाकला. प्रा. के. व्ही. तायडे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख अतिथी व्यवस्थापक विजयसिंह गहिलोत, प्राचार्य बी. एम. वानखडे, प्राचार्य एस. श्रीनाथ, बाभुळगाव शाखा, उपप्राचार्य एस. बी. ठाकरे, मदर इंडिया कॉन्व्हेंटच्या प्राचार्य एम. पी. उंबरकर यांची उपस्थिती हाेती. कार्यक्रमाकरिता शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. पी. पी. वाकोडे यांनी केले. आभार प्रदर्शन एनसीसी ऑफिसर सुभाष इंगळे यांनी केले.