शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

ओबीसींची स्वतंत्रपणे जनगणना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:18 IST

अकाेला- स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील सदस्यांचे पद रद्द झाल्यानंतर आता ओबीसींच्या जनगणनेचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यामुळे ...

अकाेला- स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील सदस्यांचे पद रद्द झाल्यानंतर आता ओबीसींच्या जनगणनेचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने ओबीसींची स्वतंत्रपणे जनगणना करावी,अशी मागणी काँग्रेसचे नेते प्रकाश तायडे यांनी केली आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील ओबीसी सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर प्रकाश तायडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत ते बाेलत हाेते. यावेळी संजय बोडखे, सत्यनारायण घाटोळ, नितीन ताकवाले, आकाश कवडे, अतुल मोडतकर, सुनील वासानकर, मुकुंदराव सांगाडे, सतीश गायकवाड, चंद्रकांत बारतसे, अमोल इंगळे, विलास जाधव, दत्ता खरात, स्वप्नील पाठक यांच्या विविध समाजांचे प्रतिनिधी उपस्थित हाेते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विविध समाजघटकांना प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी राजकीय आरक्षणाची तरतूद आहे. यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला यांचाही समावेश असताे. लाेकसंख्येनुसार हे आरक्षण निश्चित करण्यात येते. आरक्षणाची एकूण टक्केवारी ५० टक्क्यांपेक्षा जास्त नकाे, असा नियम आहे. मात्र गतवर्षी झालेल्या जि.प., पं.सं. िनवडणुकीत आरक्षणाची टक्केवारी ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याने सर्वाेच्च न्यायालयाने आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त नकाे, असा निकाल दिला. त्यामुळे जनगणनेअभावी ओबीसींवर हाेणारा अन्याय दूर करावा, अशी मागणी तायडे यांनी केली आहे.