शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

ओबीसींची स्वतंत्रपणे जनगणना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:18 IST

अकाेला- स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील सदस्यांचे पद रद्द झाल्यानंतर आता ओबीसींच्या जनगणनेचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यामुळे ...

अकाेला- स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील सदस्यांचे पद रद्द झाल्यानंतर आता ओबीसींच्या जनगणनेचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने ओबीसींची स्वतंत्रपणे जनगणना करावी,अशी मागणी काँग्रेसचे नेते प्रकाश तायडे यांनी केली आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील ओबीसी सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर प्रकाश तायडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत ते बाेलत हाेते. यावेळी संजय बोडखे, सत्यनारायण घाटोळ, नितीन ताकवाले, आकाश कवडे, अतुल मोडतकर, सुनील वासानकर, मुकुंदराव सांगाडे, सतीश गायकवाड, चंद्रकांत बारतसे, अमोल इंगळे, विलास जाधव, दत्ता खरात, स्वप्नील पाठक यांच्या विविध समाजांचे प्रतिनिधी उपस्थित हाेते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विविध समाजघटकांना प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी राजकीय आरक्षणाची तरतूद आहे. यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला यांचाही समावेश असताे. लाेकसंख्येनुसार हे आरक्षण निश्चित करण्यात येते. आरक्षणाची एकूण टक्केवारी ५० टक्क्यांपेक्षा जास्त नकाे, असा नियम आहे. मात्र गतवर्षी झालेल्या जि.प., पं.सं. िनवडणुकीत आरक्षणाची टक्केवारी ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याने सर्वाेच्च न्यायालयाने आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त नकाे, असा निकाल दिला. त्यामुळे जनगणनेअभावी ओबीसींवर हाेणारा अन्याय दूर करावा, अशी मागणी तायडे यांनी केली आहे.