शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

ओबीसींची स्वतंत्रपणे जनगणना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:18 IST

अकाेला- स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील सदस्यांचे पद रद्द झाल्यानंतर आता ओबीसींच्या जनगणनेचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यामुळे ...

अकाेला- स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील सदस्यांचे पद रद्द झाल्यानंतर आता ओबीसींच्या जनगणनेचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने ओबीसींची स्वतंत्रपणे जनगणना करावी,अशी मागणी काँग्रेसचे नेते प्रकाश तायडे यांनी केली आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील ओबीसी सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर प्रकाश तायडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत ते बाेलत हाेते. यावेळी संजय बोडखे, सत्यनारायण घाटोळ, नितीन ताकवाले, आकाश कवडे, अतुल मोडतकर, सुनील वासानकर, मुकुंदराव सांगाडे, सतीश गायकवाड, चंद्रकांत बारतसे, अमोल इंगळे, विलास जाधव, दत्ता खरात, स्वप्नील पाठक यांच्या विविध समाजांचे प्रतिनिधी उपस्थित हाेते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विविध समाजघटकांना प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी राजकीय आरक्षणाची तरतूद आहे. यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला यांचाही समावेश असताे. लाेकसंख्येनुसार हे आरक्षण निश्चित करण्यात येते. आरक्षणाची एकूण टक्केवारी ५० टक्क्यांपेक्षा जास्त नकाे, असा नियम आहे. मात्र गतवर्षी झालेल्या जि.प., पं.सं. िनवडणुकीत आरक्षणाची टक्केवारी ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याने सर्वाेच्च न्यायालयाने आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त नकाे, असा निकाल दिला. त्यामुळे जनगणनेअभावी ओबीसींवर हाेणारा अन्याय दूर करावा, अशी मागणी तायडे यांनी केली आहे.