शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 19:41 IST

अकोला : पर्यावरणाच्या हितासाठी व वाढते प्रदूषण  टाळण्यासाठी सर्वांनी यंदा प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी,  असे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले आहे.

ठळक मुद्देपर्यावरणाच्या हितासाठी व वाढते प्रदूषण रोखण्यासाठी पालकमंत्र्यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पर्यावरणाच्या हितासाठी व वाढते प्रदूषण  टाळण्यासाठी सर्वांनी यंदा प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी,  असे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले आहे.भारतीय सण आणि उत्सवांना एक वेगळा इतिहास आहे. सण  साजरा करण्यामागे विशिष्ट उद्देश व हेतू असतो. दिवाळी तसा  वसुबारस ते भाऊबीज, असा भरगच्च पाच दिवसांचा नात्यांची  वीण घट्ट करणारा व ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ म्हणजे अंधारातून  प्रकाशाकडे, हा संदेश देणारा सण. काळोखाला दूर सारण्यासाठी  दिवाळी सणात आकाश कंदील, पणत्या लावल्या जातात. त्यांचा  प्रकाश मंद आणि आल्हाददायक वाटतो. याबरोबरीने फटाकेही  मोठय़ा प्रमाणात फोडले जातात; परंतु फटक्याने होणार्‍्या वायू  आणि ध्वनिप्रदूषणामुळे बर्‍याच समस्या निर्माण होत आहेत.  फटाक्यांच्या आवाजाने पक्षी घाबरतात, लहान मुले झोपेत  दचकतात, मोठय़ा आवाजाने ध्वनी प्रदूषण होतेच, त्यामुळे  तणाव आणि मानसिक विकार, या समस्यांना तोंड द्यावं लागते.  या समस्यांव्यतिरिक्त प्रदूषणामुळे निसगार्ला हानी पोहचते,  नागरिकांनी निरोगी व प्रदूषणमुक्त वातावरणात जगण्यासाठी  कुठेही पर्यावरणाचा र्‍हास होणार नाही, याचीही दक्षता घ्यावी.  कमी आवाजाचे व कमी प्रदूषण निर्माण होणारेच फटाके फोडून  दिवाळी आनंदात व उत्साहात साजरी करावी. कुठेही हवेचे,  ध्वनीचे प्रदूषण होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे  आवाहन पालकमंत्री डॉ. पाटील यांनी केले आहे.