शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

जंतनाशक गाेळीवाटपाला काेराेनाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:18 IST

अकाेला : आतड्याचा कृमीदोष टाळण्यासाठी जिल्ह्यातील १ ते १९ वर्षे वयोगटांतील मुलामुलींना घरोघरी जाऊन जंतनाशक गोळ्यांचे वितरण करण्यात ...

अकाेला : आतड्याचा कृमीदोष टाळण्यासाठी जिल्ह्यातील १ ते १९ वर्षे वयोगटांतील मुलामुलींना घरोघरी जाऊन जंतनाशक गोळ्यांचे वितरण करण्यात येते. दरम्यान, कोरोनाचा वाढता उद्रेक लक्षात घेता कर्मचाऱ्यांना घराेघरी पाठविणे धाेक्याचे ठरू शकते, त्यामुळे जंतनाशक गाेळ्यांचे वितरण एप्रिल महिन्यात करण्याचे नियाेजन आराेग्य विभागाने केले आहे.

१ ते १९ वर्षे वयोगटांतील किमान ६८ टक्के बालकांमध्ये आढळणारा आतड्याचा कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतूंमुळे होतो. हाच कृमीदोष रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण ठरतो. त्यामुळे त्यांना जंतनाशक गोळी दिली जाते. कोरोना संसर्गामुळे अंगणवाडी, शाळा बंद असल्याने सर्व मुलामुलींना अंगणवाडीसेविका व आशासेविका यांच्याद्वारे जवळपास ८५ टक्के जणांना जंतनाशक गोळी घरपोच देण्यात आली. कोरोनामुळे गोळीवाटप करताना कर्मचाऱ्यांची दमछाक झाली.

घरोघरी जाताना घ्यावी लागेल काळजी

अंगणवाडीसेविका, आशा स्वयंसेविकांमार्फत घरोघरी जाऊन जंतनाशक गोळीवाटप करताना खबरदारी घ्यावी लागणार आहे. सध्या काेराेनाचा वाढता उद्रेक लक्षात घेता या कर्मचाऱ्यांना जंतनाशक गाेळ्यांचे वाटप न करण्याच्या सूचना केलेल्या आहेत.

जिल्ह्यात १ मार्च रोजी १ ते १९ वर्षे वयोगटांतील मुलामुलींना अंगणवाडीसेविका, आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून घरपोच जंतनाशक गोळ्यांचे वितरण करण्यात येते. सध्या काेराेनामुळे हे वितरण थांबवले असून एप्रिलमध्ये वितरण करण्यात येईल

- डॉ. सुरेश आसाेले, जिल्हा आरोग्य अधिकारी

एकूण लाभार्थी ८६,७९६