शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

गोपालखेड पाणीपुरवठा योजनेची केबल चोरी

By admin | Updated: May 29, 2014 21:03 IST

गांधीग्राम : येथून जवळच असलेल्या गोपालखेड येथील ग्रामीण पाणीपुरवठा योजनेची केबल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. या प्रकरणी दहीहांडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

गांधीग्राम (अकोला) : गोपालखेड येथील ग्रामीण पाणीपुरवठा योजनेची केबल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. या प्रकरणी दहीहांडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गोपालखेड येथील पाणीपुरवठा योजनेला पूर्णा नदीतून पाणीपुरवठा होतो. नदीकाठावरील जॅक वेल पंपहाऊसपासून नदी पात्रातील मोटारपंपापर्यंत टाकण्यात आलेली तांब्याची ४० मीटर लांबीची केबल अज्ञात चोरट्यांनी बुधवारी रात्री चोरून नेली. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शाखा अभियंता आर. एम. इंगळे यांनी त्याबाबतची तक्रार चोहो˜ा बाजार पोलिस चौकीत केली. सदर केबलची अंदाजे किंमत ५००० रुपये असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. केबल चोरी गेल्यामुळे पाणी खेचणारी मोटार बंद पडली. त्यामुळे काही काळ पाणीपुरवठा खंडित झाला होता.