शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

भारनियमनाने घेतला चिमुकलीचा जीव

By admin | Updated: May 27, 2014 20:30 IST

भारनियमनामुळे चार वर्षीय चिमुलीला आपले प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना उरळ येथे घडली आहे.

उरळ: भारनियमनामुळे चार वर्षीय चिमुलीला आपले प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना उरळ येथे घडली आहे. सलोनी विनोद वानखडे असे या चार वर्षीय चिमुकलीचे नाव आहे. उरळ येथे कारंजा रमजानपूर उपकेंद्रातून विद्युत पुरवठा होतो. येथे दररोज आठ तास भारनियमन असते. दि.२४ मे २०१४ रोजी रात्री ८ वाजता गावात अंधार असल्यामुळे विनोद वानखडे यांच्या घरात पाटलीवर दिवा लावून ठेवण्यात आला होता. यावेळेस त्यांची चार वर्षीय मुलगी सलोनी विनोद वानखडे ही जेवण करीत होती. वानखडे यांचे घर कुडाचे असल्यामुळे हवा घरात सहज शिरते. हवा घरात शिरल्यामुळेच घरात लावण्यात आलेला दिवा सलोनीच्या अंगावर पडला व ती भाजली. तिला उपचारासाठी अकोला येथे दाखल करण्यात आले. तेथून तिला नागपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले; परंतु उपचारादरम्यान २६ मे रोजी सलोनीचा मृत्यू झाला. चिमुकल्या सलोनीच्या निधनामुळे उरळ गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, वीज वितरणकडून करण्यात येत असलेले रात्रीचे भारनियमनच तिच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.