शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

बुलडाण्यात भीषण आग,६८ लाखाचे नुकसान

By admin | Updated: February 12, 2015 00:07 IST

वीज पडून शॉर्टसर्किट झाल्याने लागलेल्या भीषण आगीत आठ दुकाने भस्मसात.

बुलडाणा : वीज पडून शॉर्टसर्किट झाल्याने लागलेल्या भीषण आगीत आठ दुकाने भस्मसात झाल्याची घटना मंगळवारी रात्री १२.३0 वाजता सुमारास घडली. या घटनेत जवळपास ६८ लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. गेल्या काही वर्षापासून जयस्तंभ चौकातील जिल्हा परिषदेच्या पाठीमागील अतिक्रमीत जागेवर अनेक व्यावसायीकांनी दुकाने थाटली आहेत. मंगळवारी रात्री १0 ते ११ वाजेच्या सुमारास वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावी. यावेळी एका दुकानावर वीज पडताच शॉर्टसर्किट होवून त्या दुकानाला आग लागली. हवेचा जोर अधिक असल्याने काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केले. एका पाठोपाठ आठही दुकाने यामध्ये भस्मसात झाली. बहुतांश दुकाने ही कागद, रजिष्टर, रबरी स्टॅम्प, कपडे शिलाई व इलेक्ट्रीकची होती. घटनेची माहिती मिळताच दोन अग्नीशमनच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व काही वेळात आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत दुकानदारांचे ६८ लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.