शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

जलकुंभीने गुदमरला मोर्णेचा श्‍वास

By admin | Updated: May 13, 2017 14:15 IST

अकोला शहराच्या मध्यभागातून वाहणार्‍या व कधीकाळी शहराची जीवनदायी असलेल्या मोर्णा नदीची पार दुरवस्था झाली आहे

अकोला : अकोला शहराच्या मध्यभागातून वाहणार्‍या व कधीकाळी शहराची जीवनदायी असलेल्या मोर्णा नदीची पार दुरवस्था झाली आहे. काही वर्षांपूर्वी नितळ पाण्याच्या या नदीला जलकुंभीचा विळखा पडला असून, या जलवर्गीय वनस्पतीने मोर्णा नदीचा श्‍वास गुदमरला आहे. स्थानिक प्रशासनाचे मात्र याकडे लक्ष नसल्याने दिवसेंदिवस नदीची अवस्था अधिकच बिकट होत आहे. फार वर्षांपूर्वी अकोला शहराचा विस्तार फार मोठा नव्हता, तेव्हा मोर्णा जुने शहराच्या बाहेरून वाहत होती. कालांतराने शहर विस्तारत गेले व नदी शहराच्या मध्यभागी आली. आता शहरातील सर्व सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता नदीत सोडले जाते. त्यात भरीस भर म्हणून जलकुंभीने संपूर्ण नदीलाच कवेत घेतले आहे. नदीपात्रात केवळ जलकुंभीचेच आच्छादन दिसून येते. मनपा प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी जलकुंभी काढून नदीचा प्रवाह मोकळा केला होता; परंतु आता पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली असून, जलकुंभीने मोर्णेचा श्‍वास गुदमरत आहे. (प्रतिनिधी)