शहरं
Join us  
Trending Stories
1
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
2
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
3
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
4
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
5
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
6
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
7
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
8
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
9
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
10
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
11
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
12
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
13
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
14
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
15
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
16
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
17
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
18
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
19
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
20
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."

भाजपचा कारभार आणीबाणीसारखाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:16 IST

अकाेला: इंदिरा गांधी यांनी देशावर जाहीरपणे आणीबाणी लादली हाेती; मात्र सध्या देशात छुप्या पद्धतीने आणीबाणी असल्याचा आराेप राष्ट्रवादीच्या नेत्या ...

अकाेला: इंदिरा गांधी यांनी देशावर जाहीरपणे आणीबाणी लादली हाेती; मात्र सध्या देशात छुप्या पद्धतीने आणीबाणी असल्याचा आराेप राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार फाैजिया खान यांनी केला. स्थानिक विश्राम भवन येथे आयाेजित पत्रकार परिषदेत त्या बाेलत हाेत्या. त्या म्हणाल्या की त्यावेळी काॅंग्रेसने लावलेली आणीबाणी ही चूक हाेती व नंतरच्या काळात जनतेने काॅंग्रेसला सत्तेबाहेर ठेवले; मात्र काॅंग्रेसने आपली चूक सुधारून माफीही मागितली हाेती. त्यामुळे त्यांच्या दुरुस्त चुकांचा विचार करून जनतेने त्यांना पुन्हा सत्तेत आणले; मात्र भाजपाला आम्ही चांगले काम करत असल्याचा गर्व आहे. त्यांचा कारभार हा आणीबाणीसारखाच असल्याचे मत खान यांनी व्यक्त केले.

केंद्र सरकारने देशात हुकूमशाहीची स्थिती निर्माण केली आहे. कुठल्याही प्रश्नावर विराेधाचा आवाज दाबला जात आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हे सरकार सपशेल अपयशी ठरले असून, या भाजप सरकारच्या काळात लाेकशाहीचे अवमूल्यन झाले आहे, असा आराेप त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर या सरकारने देशाची काेंडी केली आहे. सर्व देशात कृषी कायद्यांना विराेध आहे; मात्र हे सरकार हा विराेध ऐकण्यास तयार नाही. दिल्लीत आंदाेलन करत असलेल्या शेतकऱ्यांवर दडपण आणण्यासाठी अनेक मार्ग त्यांनी अवलंबले; मात्र आता सर्व देश शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, राष्ट्रवादी काॅंग्रेसही शेतकरी आंदाेलनाला सक्रिय पाठिंबा देत आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार अमाेल मिटकरी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, डाॅ. आशा मिरगे, राजू मूलचंदाणी आदी उपस्थित हाेते.