शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
3
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
4
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
8
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
9
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
12
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
13
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
14
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
15
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
16
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
17
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
18
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
19
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
20
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस

काटेपूर्णा अभयारण्यात होणार पक्षी निरीक्षण

By admin | Updated: October 3, 2016 02:23 IST

वन्य जीव सप्ताहास उत्साहात प्रारंभ.

अकोला, दि. 0२-अकोला वन्यजीव विभाग, वनविभाग व सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते ७ ऑक्टोबरदरम्यान आयोजित वन्यजीव सप्ताहाचा उद्घाटन समारंभ शनिवार, १ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता शिवाजी महाविद्यालयातील वसंत सभागृहात उत्साहात पार पडला. या सप्ताहात काटेपूर्णा अभयारण्यात पक्षी निरीक्षण व श्रमदानातून वनराई बंधार्‍याचे बांधकाम करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सुभाष भडांगे तर प्रमुख अतिथी म्हणून वनविभागाचे उपवनसंरक्षक प्रकाश लोणकर, ह्यसृष्टीवैभवह्णचे उदय वझे, प्रा. राजा सर, मानद वन्यजीव रक्षक रवींद्र तेलकर, संदीप सरडे, सर्पमित्र बाळ काळणे, सामाजिक वनीकरण विभागाचे सहायक वनसंरक्षक सुनील जयस्वाल, वन्यजीव विभागाचे सहायक वनसंरक्षक गाडे व अकोला वनविभागाचे सहायक वनसंरक्षक नितीन गोंडाणे उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. अध्यक्ष म्हणून बोलताना प्रा. सुभाष भडांगे यांनी वनविभागाच्या कार्याची प्रशंसा करून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्‍वासन दिले. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांंंंना पर्यावरण आणि वन्यजीवांच्या संरक्षण व संवर्धनाबाबत जागृत केले. यानंतर उपवनसंरक्षक प्रकाश लोणकर यांनी वन्यजीव सप्ताहाचे उद्दिष्ट खर्‍या अर्थाने पूर्ण करण्यासाठी वन्यजीवांच्या संरक्षण व संवर्धनासाठी सर्वांंंंनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. विभागामार्फत वन्यप्राण्यांमुळे झालेल्या नुकसानापोटी वर्षभरात दोन कोटी नुकसानभरपाई अदा करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. वन्यप्राण्यांचे जीवन धोक्यात येणार नाही, याकरिता सर्वांंंंनी पर्यावरणपूरक वातावरण निर्मितीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन सृष्टीवैभवचे उदय वझे यांनी केले. वृक्षारोपणाकरिता ह्यथ्रो सिड्सह्ण या संकल्पना राबविण्यासाठी त्यांनी वृक्ष बियांचे वाटप केले. यानंतर शिवाजी महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक राजा सर यांनी ह्यवायुप्रदूषण तथा निसर्ग साखळीतील वन्यजीवांचे महत्त्वह्ण या विषयांवर विशेष मार्गदर्शन केले. निसर्ग संवर्धन संस्थेच्यावतीने वन्यजीव सप्ताहादरम्यान निसर्गप्रेमींना पक्ष्यांची घरटी वितरित केली जाणार आहेत. या उपक्रमासाठी पुढाकार घेणारे सर्पमित्र मुन्ना खान यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्या त आला. कार्यक्रमाचे संचालन गायत्री देशमुख हिने तर आभार अकोला वनपरिक्षेत्र अधिकारी ए. आर. वायाळ यांनी मानले. दुपारच्या सत्रात कारंजा येथील विद्याभारती महाविद्यालयाचे प्राध्यापक ए. एम. गोरे यांनी पावरपॉइंटच्या माध्यमातून 'सर्पदंश व उपचार' व 'जैवविविधता' या विषयांवर मार्गदर्शन केले.