शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

काटेपूर्णा अभयारण्यात होणार पक्षी निरीक्षण

By admin | Updated: October 3, 2016 02:23 IST

वन्य जीव सप्ताहास उत्साहात प्रारंभ.

अकोला, दि. 0२-अकोला वन्यजीव विभाग, वनविभाग व सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते ७ ऑक्टोबरदरम्यान आयोजित वन्यजीव सप्ताहाचा उद्घाटन समारंभ शनिवार, १ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता शिवाजी महाविद्यालयातील वसंत सभागृहात उत्साहात पार पडला. या सप्ताहात काटेपूर्णा अभयारण्यात पक्षी निरीक्षण व श्रमदानातून वनराई बंधार्‍याचे बांधकाम करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सुभाष भडांगे तर प्रमुख अतिथी म्हणून वनविभागाचे उपवनसंरक्षक प्रकाश लोणकर, ह्यसृष्टीवैभवह्णचे उदय वझे, प्रा. राजा सर, मानद वन्यजीव रक्षक रवींद्र तेलकर, संदीप सरडे, सर्पमित्र बाळ काळणे, सामाजिक वनीकरण विभागाचे सहायक वनसंरक्षक सुनील जयस्वाल, वन्यजीव विभागाचे सहायक वनसंरक्षक गाडे व अकोला वनविभागाचे सहायक वनसंरक्षक नितीन गोंडाणे उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. अध्यक्ष म्हणून बोलताना प्रा. सुभाष भडांगे यांनी वनविभागाच्या कार्याची प्रशंसा करून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्‍वासन दिले. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांंंंना पर्यावरण आणि वन्यजीवांच्या संरक्षण व संवर्धनाबाबत जागृत केले. यानंतर उपवनसंरक्षक प्रकाश लोणकर यांनी वन्यजीव सप्ताहाचे उद्दिष्ट खर्‍या अर्थाने पूर्ण करण्यासाठी वन्यजीवांच्या संरक्षण व संवर्धनासाठी सर्वांंंंनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. विभागामार्फत वन्यप्राण्यांमुळे झालेल्या नुकसानापोटी वर्षभरात दोन कोटी नुकसानभरपाई अदा करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. वन्यप्राण्यांचे जीवन धोक्यात येणार नाही, याकरिता सर्वांंंंनी पर्यावरणपूरक वातावरण निर्मितीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन सृष्टीवैभवचे उदय वझे यांनी केले. वृक्षारोपणाकरिता ह्यथ्रो सिड्सह्ण या संकल्पना राबविण्यासाठी त्यांनी वृक्ष बियांचे वाटप केले. यानंतर शिवाजी महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक राजा सर यांनी ह्यवायुप्रदूषण तथा निसर्ग साखळीतील वन्यजीवांचे महत्त्वह्ण या विषयांवर विशेष मार्गदर्शन केले. निसर्ग संवर्धन संस्थेच्यावतीने वन्यजीव सप्ताहादरम्यान निसर्गप्रेमींना पक्ष्यांची घरटी वितरित केली जाणार आहेत. या उपक्रमासाठी पुढाकार घेणारे सर्पमित्र मुन्ना खान यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्या त आला. कार्यक्रमाचे संचालन गायत्री देशमुख हिने तर आभार अकोला वनपरिक्षेत्र अधिकारी ए. आर. वायाळ यांनी मानले. दुपारच्या सत्रात कारंजा येथील विद्याभारती महाविद्यालयाचे प्राध्यापक ए. एम. गोरे यांनी पावरपॉइंटच्या माध्यमातून 'सर्पदंश व उपचार' व 'जैवविविधता' या विषयांवर मार्गदर्शन केले.