शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

बिजोत्पादन कार्यक्रमावर होणार साडेआठ लाख खर्च !

By admin | Updated: January 2, 2015 00:31 IST

विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हयातून सुरूवात.

अकोला: शेतकर्‍यांनी स्वत: दज्रेदार बियाणे निमिर्ती करण्यासाठी बिजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येत असून, राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत या प्रशिक्षणाकरीता ८.६0 लाख रू पये खर्च केले जाणार आहेत. सुरू वातीला हा कार्यक्रम विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हयात राबविण्यात येत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने या विदर्भस्तरीय बिजोत्पादन कार्यक्रमाला सुरू वात केली असून,यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत या विद्यापीठाला १४.३५ लाखाचा प्रकल्प मिळाला आहे. यातील ८.६0 लाख रू पये बीजोत्पादन प्रशिक्षणावर खर्च केले जाणार आहेत. सुरू वातीच्या टप्प्यात अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हयात हा कार्यक्रम राबविला जात आहे. अमरावती जिल्हयातील अचलपूर येथून या प्रशिक्षणाची सुरू वात करण्यात आली आहे. येथे तीन दिवस ५१ शेतकर्‍यांना बिजोत्पादनाची शास्त्रोक्त माहिती देण्यात आली. येणारी तीन वर्ष चालणार्‍या या कार्यक्रमात खरीप व रब्बी हंगामातील कापूस, तूर, मिरची, टोमॅटो आदी भाजीपाला, फळ पिके तसेच सोयाबीन आणि ज्वारी या पिकांच्या बिजोत्पादनाची माहिती शेतकर्‍यांना देण्यात येत आहे. यात बीजप्रमाणी करणाची न्यूनतम मापके, उगवणशक्ती तपासणे, शुध्द बियाणे विलगीकरण, बियाण्यातील भेसळ ओळखण्यासाठीचे विषेश प्रशिक्षण शेतकर्‍यांना देण्यात येत आहे.तसेच पेरणी आणि क्षेत्राची निवड, पेरणी पध्दत,बियाण्यातील भेसळ काढण्याची पध्दत, यावर या प्रशिक्षणात भर देण्यात असून, पीक काढणी आणि मळणीच्यावेळी होणारे नुकसान कसे टाळायचे यासाठी कृषी विद्यापीठाचे विविध विषयाचे विषयतज्ञ शेतकर्‍यांना मार्गदर्शन करीत आहेत. कृषी माल शेतातून काढल्यानंतर साठवणुकीचा मोठा प्रश्न निर्माण होतो. या मुळ विषयाचे ज्ञान शेतकर्‍यांना देण्यात येत आहे. स्वत: बियाणे तयार करण्यासाठीची काळजी आणि १९६६ बियाणे कायदाही शेतकर्‍यांना समजावून सांगितला जात आहे. शुध्द बियाणे कूठुन व कसे मिळवावे,प्रतवारी व दर्जा कसा ठरवावा,आदीसंदर्भात माहिती शेतकर्‍यांना देण्यात येत आहे. दज्रेदार बिजोत्पादन निर्मीतीसाठी विदर्भातील शेतकर्‍यांना प्रशिक्षण देण्यात येत असून,तीन वर्ष हा कार्यक्रम राबविला जाणार असल्याचे डॉ.पंदेकृविचे संशोधन संचालक डॉ. दिलीप मानकर यांनी सांगीतले.